Farmer

“लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? की लावू शरद पवारांना फोन” ; पहा सोलापूरच्या शेतकऱ्याचा Video

सोलापूर: सोलापूरच्या वैरागच्या बाजारातील एक लिंबू विक्रेता शेतकरी सध्या चर्चेत आला आहे. लिंबू विकताना त्याने म्हणलेल्या गमतीशीर ओळींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

‘विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. यातच भरीस भर म्हणजे पिक विमा कंपन्यांची देखील मुजोरी शेतकऱ्यांना सहन करावी लागत ...

‘विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. यातच भरीस भर म्हणजे पिक विमा कंपन्यांची देखील मुजोरी शेतकऱ्यांना सहन करावी लागत ...

शिक्षणासाठी होडीतून प्रवास; फोटो व्हायरल झाल्यानंतर राहुल गांधींनी केली ‘ही’ मोठी मदत

गोरखपूर : कोरोना काळात शाळा पुर्णपणे बंद होत्या. ऑनलाईन क्लास सुविधा करत मुलांना शिक्षण देण्यात आला. मात्र, उत्तर प्रदेशासहीत अनेक राज्यांत शाळा हळूहळू उघडण्याचा ...

शिवसेनेला खिंडार; ‘या’ महिला रणरागिनीसह अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मुंबई : शिवसेनेच्या पनवेल उपजिल्हासंघटक आदिती सोनार यांनी शिवबंधन सोडून मनसेमध्ये प्रवेश केला आहे. आदिती सोनार यांच्यासह ४० ते ५० महिला कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश ...

‘आमदार, खासदारांनी या रस्त्यावरुन जाऊन दाखवावं तर, आम्ही…’; शेतकऱ्यांचं ओपन चॅलेन्ज

धुळे : पावसाळा आला की दरवर्षी रस्ते खराब होतातच. नागरिकांना अशातच पायपीट करत चिखला-पाण्यातून ये-जा करावी लागते. धुळ्यातील एका गावातील नागरिकांनी दुरावस्था झालेल्या रस्त्यामुळे ...

‘आमदार, खासदारांनी या रस्त्यावरुन जाऊन दाखवावं तर, आम्ही…’; शेतकऱ्यांचं ओपन चॅलेन्ज

धुळे : पावसाळा आला की दरवर्षी रस्ते खराब होतातच. नागरिकांना अशातच पायपीट करत चिखला-पाण्यातून ये-जा करावी लागते. धुळ्यातील एका गावातील नागरिकांनी दुरावस्था झालेल्या रस्त्यामुळे ...

‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो पण त्यांनी भेट दिलीच नाही’; शेट्टींची जाहीर नाराजी

कोल्हापूर : महापूरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून ती देखील मिळत नसल्याने शेतकरी हे उध्वस्त झाले आहेत, असा ...

‘जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटलांना दिसतंय’; राजू शेट्टी कडाडले

कोल्हापूर : महापूरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून ती देखील मिळत नसल्याने शेतकरी हे उध्वस्त झाले आहेत, असा ...

‘वीज नसल्याने लाखो रुपयांचा ऊस जळतोय’; सुळेंसमोर शेतकऱ्याने केला जीवन संपवण्याचा प्रयत्न

इंदापूर : शेतकऱ्यांसमोर विजेचा लपंडाव ही मोठी समस्या कायम उभी राहते. पीक हाताशी येत असताना पावसाने दडी मारल्याने त्या पिकाला जगवण्यासाठी शेतकरी तांब्याने देखील ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!