Devendra Fadnavis
गडचिरोलीतील कारवाईवरुन जयंत पाटलांकडून पोलिसांचं कौतुक
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी पहाटेपासून उडालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या ...
गडचिरोलीतील कारवाईवरुन जयंत पाटलांकडून पोलिसांचं कौतुक
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी पहाटेपासून उडालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या ...
‘एसटी कामगारांचा संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं’
औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर ...
‘एसटी कामगारांचा संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं’
औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर ...
देश हितासाठी लस घेणे गरजेचं- राजेश टोपे
मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम कमी झाल्यामुळे लसीकरण केंद्राकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. पण अद्यापही कोरोनाचे संकट कमी झाले नसून लस घेणे बंधनकारक ...
सह्याद्री अतिथीगृहावरील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अनिल परबांची प्रतिक्रिया
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहेत, ...
पायातली ‘कोल्हापुरी’ हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला
उस्मानाबाद : कोल्हापुरची माणस नुसतेच कोल्हापुरी पायतन घालत नाहीत. तर वेळप्रसंग पडला तर हातात सुध्दा घेतात म्हणून त्यांना न्याय मिळतो. लक्षात ठेवा म्हणून तुम्ही ...
‘ठाकरे सरकारच्या हाती वसुलीच्या कले व्यतिरिक्त काहीच नाही’
मुंबई : देशात असलेल्या वाढत्या महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाेचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेतृत्व केले आहे. ‘महागाई ...
त्याला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय, नाही तर हिसका दाखवला असता- अजित पवार
अहमदनगर : आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत-जामखेड मतदारसंघात होत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचे ...
…तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हाला त्यांना संपवावं लागेल- नितेश राणे
मुंबई : त्रिपुरामध्ये काही प्रार्थनास्थळांची नासधूस करण्याच्या निषेधार्थ अमरावती, मालेगाव, नांदेड या भागांमध्ये बंद पुकारण्यात आला होता. आज दुसऱ्या दिवशी अमरावतीमध्ये या बंददरम्यान काही ...