Devendra Fadnavis
‘1993च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता’
अमरावती : त्रिपुरातील कथित घटनेवरून गेले दोन दिवस महाराष्ट्र धुमसून निघाला आहे. महाराष्ट्रात मालेगाव आणि अमरावतीमध्ये त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. याता या हिंसाचारावरून ...
‘खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा’
मुंबई : बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत तर त्याचे पडसाद फक्त महाराष्ट्रात का उमटत आहेत? बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकात पडसाद का उमटत नाहीत? यामागे काय ...
‘खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा’
मुंबई : बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत तर त्याचे पडसाद फक्त महाराष्ट्रात का उमटत आहेत? बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकात पडसाद का उमटत नाहीत? यामागे काय ...
फडणवीसांचं ‘ते’ कृत्य म्हणजे देशद्रोह, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा- नाना पटोले
मुंबई : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांची मालिका लावून राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. त्यावर ‘माजी ...
मी एसटी कंडक्टरचा मुलगा आहे- प्रविण दरेकर
पुणे : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 8वा दिवस आहे. अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा ...
‘काँग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच मित्रपक्षाने घेतली आहे’
भंडारा : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेकवेळा धूसफूस झाल्याचं पाहायला मिळालं. तरीही महाविकास आघाडी सरकारमधील नेते ‘आमच्यामध्ये सर्व काही छान चाललं असल्याचं वारंवार सांगत ...
‘काँग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच मित्रपक्षाने घेतली आहे’
भंडारा : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेकवेळा धूसफूस झाल्याचं पाहायला मिळालं. तरीही महाविकास आघाडी सरकारमधील नेते ‘आमच्यामध्ये सर्व काही छान चाललं असल्याचं वारंवार सांगत ...
तुम्ही देशाची रक्षा करण्यास असमर्थ; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
नवी दिल्ली : आसाम रायफल्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी मणिपूरमध्ये शनिवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी आणि चार जवान शहीद झाले. ...
मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार; रेल्वे पोलिसांना धमकीचा फोन
मुंबई : मुंबईत रेल्वे पोलिसांना एक धमकीचा फोन आला आणि या फोनने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. एका निनावी फोन कॉलच्या माध्यमातू मुंबईत ...
मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार; रेल्वे पोलिसांना धमकीचा फोन
मुंबई : मुंबईत रेल्वे पोलिसांना एक धमकीचा फोन आला आणि या फोनने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. एका निनावी फोन कॉलच्या माध्यमातू मुंबईत ...