संजय राऊत

वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पुणे : राज्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहीर केली नाही, वडेट्टीवार यांनी दोन दिवसात मदत ...

आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही, आमची पक्षबांधणी उत्तम; संजय राऊत कडाडले

पणजी : पुढील वर्षी गोवा विधानसभेच्या निवडणुका आहेत. गोव्यासह अन्य पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. या सर्व राज्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला ...

गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू – संजय राऊत

पणजी : पुढील वर्षी गोवा विधानसभेच्या निवडणुका आहेत. गोव्यासह अन्य पाच राज्यांच्या निवडणुका देखील होणार आहेत. या सर्व राज्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले ...

‘काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे परंतु भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही’

पालघर –  काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे परंतु भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही ...

राज ठाकरेच्या 50 हजार रुपये नुकसान भरपाईच्या मागणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : राज्यात पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ...

‘व्वा रे बिट्या… तुला कुणी सांगितलं ? महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल म्हणून’

अहमदनगर –  भाजप नेते किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं ? असा सवाल ...

‘या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आहेत’

अहमदनगर – भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई ...

पुण्यात भाजपशी युतीबाबत मनसेकडून तूर्तास विराम

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपसोबत जाण्याबाबत पक्षाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.  मनसे भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असलेल्या चर्चेला ...

‘खड्डयांबाबत खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल’

मुंबई : राज्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरुन राज्यातील नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक राष्ट्रीय व राज्यमहामार्गावरील खड्डे, दुरुस्ती व उपाययोजनांची मुख्यमंत्री ...

ईडी, सीबीआयचा केंद्र सरकारकडून गैरवापर; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील अनेत नेते मंत्र्यांवर ईडी, सीबीआयने कारवाया केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!