संजय राऊत
‘उद्धव ठाकरेंच्या रूपाने स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ महाराष्ट्राला मिळाला’
मुंबई – आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अशी भाषा करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आमच्या भगवाधारी साधूंना ठेचून ...
देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये – रावसाहेब पाटील दानवे
नवी दिल्ली- राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य ...
देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये – रावसाहेब पाटील दानवे
नवी दिल्ली- राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य ...
‘उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याची बेनामी कंपन्यात गुंतवणूक असेल तर त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल’
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक नवा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा बेनामी कंपन्यात गुंतवणूक करणार असेल तर ...
गृह विभागामुळं जयंत पाटलांचा बीपी वाढतो, म्हणून त्यांनी गृहखातं नाकारलं- अजित पवार
पुणे : अनिल देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटलांना गृहमंत्री पद घ्या असं मी म्हणालो होतो. पण ते म्हणाले नको गृह विभागामुळं माझा बीपी ...
कोरोना कसा घालवायचा यावर मुख्यमंत्र्यांनी WHOला मार्गदर्शन केलंय म्हणे- चित्रा वाघ
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरून डिवचलं होतं. फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक टीकांना ...
कोरोना कसा घालवायचा यावर मुख्यमंत्र्यांनी WHOला मार्गदर्शन केलंय म्हणे- चित्रा वाघ
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरून डिवचलं होतं. फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक टीकांना ...
‘उपासमारीचा देश’ ओळख मिटवण्यासाठी राज्यकर्ते आणि समाजव्यवस्थेला एकत्र काम करण्याची गरज’
मुंबई: भूक आणि कुपोषणाच्या नोंदी घेऊन जगभरातील विपन्नावस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’च्या ताज्या अहवालाने भुकेच्या बाबतीत भारतात असलेल्या विदारक स्थितीचे जळजळीत वास्तव समोर ...
‘उपासमारीचा देश’ ओळख मिटवण्यासाठी राज्यकर्ते आणि समाजव्यवस्थेला एकत्र काम करण्याची गरज’
मुंबई: भूक आणि कुपोषणाच्या नोंदी घेऊन जगभरातील विपन्नावस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’च्या ताज्या अहवालाने भुकेच्या बाबतीत भारतात असलेल्या विदारक स्थितीचे जळजळीत वास्तव समोर ...
…तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहणार- देवेंद्र फडणवीस
नागपूर : राजकारणात महत्वाकांक्षा असणं चुकीचं नाही, पण ती लपवून त्यामागे तत्वज्ञान उभं करणं हे चुकीचं आहे. भाबडेपणाचा मुखवटा आता उद्धव ठाकरेंनी दूर करावा ...