संजय राऊत

समीर वानखेडे कोणत्याही पक्षासाठी काम करत नाहीत- क्रांती रेडकर

मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर अनेक जणांना २ ऑक्टोबर अटक करण्यात आले. त्यानंतर सध्या काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ...

राऊतांच्या इंटरव्हलनंतर नितेश राणे करणार स्टोरीचा क्लायमेक्स

मुंबई : ड्रग्स प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रभाकर ...

राऊतांना मलिकांच्या नजरेतून हिंदुस्तान बघायचा आहे; वानखेडे प्रकरणावरुन चित्रा वाघ आक्रमक

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेंना चांगलंच धारेवर धरलं आहे. क्रूझवरील ...

‘समीरमुळे काहींना आपले स्वार्थ साधता येत नाहीत म्हणून त्यांच्यावर आरोप करत आहेत’

मुंबई : आर्यन खान प्रकरणामुळे होणाऱ्या आरोपांमुळे वादात सापडलेले समीर वानखेडे हे अंतर्गत चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. वानखेडे यांच्यावर नवाब मलिक ...

समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात; चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल

नवी दिल्ली : आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या सर्व प्रकरणात होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वादात सापडलेले समीर वानखेडे हे अंतर्गत चौकशीसाठी ...

‘वादग्रस्त प्रकरणावर टीका करावी पण, व्यक्तिगत आयुष्याला मध्ये ओढू नये’ राऊतांचा मलिकांना अप्रत्यक्ष सल्ला

मुंबई: आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. यावरच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब ...

‘एनसीबी अधिकारी खोटी प्रकरणे करतात व त्यांना जाब विचारणाऱ्यांना भाजपा देशद्रोही ठरवते’

मुंबई: सध्या एनसीबीकडून आर्यन खान ड्रग्स प्रकरणी तपासणी सुरु आहे. याबाबत रोज नवंनवीन खुलासे होत आहेत. आता यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना ...

‘भाजपा तपास यंत्रणांचे मालक आपणच आहोत असे मानून चालत असेल तर…’, शिवसेनेचा इशारा

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या मालकीच्या या तपास यंत्रणा नाहीत. जर भारतीय जनता पक्ष या सर्व तपास यंत्रणांचे मालक आपणच आहोत असे मानून चालत असेल ...

‘ते’ प्रकरण हिमनगाचे एक टोक, मालक व नोकरांनी सावध राहावे; राऊतांचा इशारा

मुंबई: आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची तोडबाजी तर मग मुंद्रा पोर्टवरील 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? आणि हा सवाल जर लोकांच्या मनात आला ...

‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र

मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघानं १० गडी राखून भारतावर विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताला प्रथमच नमवलं. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष साजरा झाला. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!