महाराष्ट्र

तो बँक आणि सरकारमध्ये स्वतंत्र व्यवहार आहे ; तरीही बँकेच्या मागे लागणं ही विकृती : अमृता फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा – अमृता फडणवीस यांनी आज ABP माझा या वृत्त वाहिनीला महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विविध विषयांवर प्रश्न ...

उद्धव ठाकरे अयोध्याला जाणार पण ‘शरयूची’ आरती करणार नाहीत

मुंबई: निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्याला जाणार होते परंतु राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्यामुळे ठाकरेंनी अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात होता. महाविकास आघाडी सरकारला ...

राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी न केल्याने सरपंच निवडीचा पेच कायम

टीम महाराष्ट्र देशा –  सरपंचांची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधूनच करण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला होता. या संदर्भात विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने विधेयक मंजूर केलं ...

घाबरून जाऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

मुंबई : ‘महाराष्ट्रात एकही करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश ...

पक्षाने माझ्या कामाची योग्य दखल घेतली : फौजिया खान

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेतील रिक्त जागेसाठी माजी मंत्री फौजिया खान यांना उमेदवारी दिली. या निर्णयाबद्दल खान यांनी समाधान व्यक्त केले. पक्षासाठी नेहमी कार्यरत ...

महाराष्ट्राचा अभिमान : लेफ्टनंट जनरलपदी डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती

नवी दिल्ली : लष्करात पुरषांबरोबर महिलांनाही स्थान द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या लेकीला लष्करात उच्चपदावर पोहोचणाऱ्या पहिला महिला ...

महिला सुरक्षेसाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर नवीन कायदा या अधिवेशनातच – अनिल देशमुख

मुंबई : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा करण्यात येणार आहे, या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी ...

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा – मनसे

मुंबई : नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अभिनेता अजय देवगण याला केली आहे. यासंदर्भात बाळा ...

‘भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु’ ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन

टीम महाराष्ट्र देशा :  राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार ११ नाही तर १५ दिवसात पडेल, असं केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवलेंनी सांगितलंं. या आघाडीत वैचारिक वाद ...

पुरोगामी महाराष्ट्रात यांना खरचं प्रबोधनकार म्हणावं का?

पुणे : स्त्री संग सम तिथीला झाला की मुलगा होतो आणि विषम तिथीला झाला की मुलगी होते. या वादग्रस्त वक्तव्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कीर्तनकार ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!