महाराष्ट्र
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८ला राज्याला करणार संबोधित ; शेती, विद्यापीठ परीक्षा इ.बाबत घोषणेची शक्यता
टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाला अटकाव घालण्याचा एकमात्र मार्ग लॉक डाऊन असल्याने देशभरात लॉक डाऊन घोषित करण्यात आलं आहे. ...
‘जितेंद्र कसा आहेस… नक्की ना माझ्यापासून काही लपवत नाहीस ना’; पवारांनी केली आव्हाडांची विचारपूस
टीम महाराष्ट्र देशा – राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरक्षा ताफ्यातील पोलीस, सहाय्यक, स्वयंपाकी आणि स्वच्छता कर्मचाऱ्याला ...
मद्यपींची नवी शक्कल; जीवनावश्यक सेवा असलेल्या दुधाच्या टँकरमध्ये बिअरच्या बाटल्या
टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. देशात जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व वस्तूंची विक्री बंद आहे. ...
पंतप्रधान मोदी उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा साधणार देशातील जनतेशी संवाद
नवी दिल्ली : लॉकडाऊनबाबत सर्व राज्यांंच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता देशाच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. 21 दिवसाचा लॉकडाऊन ...
‘या’ राज्याने कोरोनावर मिळवली मात, तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा भयावह
उत्तराखंड : देशात कोरोबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना एका राज्यात मात्र गेल्या 4 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. उत्तरखंड या राज्यात एकही कोरोना ...
रेड, ऑरेंज आणि ग्रीन, झोनमध्ये होणार राज्याची विभागणी
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या वर गेल्याने कोरोना रुग्णसंख्येनुसार राज्याची तीन झोनमध्ये विभागणी केली जाणार आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन अश्या ...
‘कोरोना’वर मात करण्यासाठी ‘बारामती पॅटर्न’ मार्गदर्शक : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि.11: – कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशामध्ये वेगवेगळया प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार बारामती येथील प्रशासनाकडून करण्यात येणा-या उपाययोजना या ...
विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात- संजय बनसोडे
लातूर, दि. 11:- जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवलेले आहे. या कक्षात आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, ...
कोरोनाविरुद्ध लढ्यात आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे योगदान काय?
मुंबई : ‘जयंतराव, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा, त्याची ...
किती काळ राजकारण करणार? आयुष्यात दुसरं केलं तरी काय? पक्षीय राजकारण इथल्या इथे थांबली पाहिजेत
टीम महाराष्ट्र देशा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत असल्याने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची अधिकृत घोषणा उद्धव ...