महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकामुळे आदिवाशी शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार- वैभव पिचड

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्याला दिलेली स्थगिती उठवण्यात यावी. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकाचा ...

हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या डीन पदी मराठमोळ्या श्रीकांत दातारांची निवड; राज ठाकरेंनी दिल्या ‘खास’ शुभेच्छा

मुंबई : तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब समोर येत आहे. हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या डीन पदी मराठमोळ्या श्रीकांत दातारांची निवड झाली आहे. यानंतर त्यांचं कौतुक केलं ...

माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का? : संजय राऊत

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह खासदार छत्रपती उदयनराजे भोसले देखील सक्रिय झाले आहेत. मात्र अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश ...

महाराष्ट्राने उदयनराजेंचा अपमान सहन केला याचं आश्चर्य वाटतं : निलेश राणे

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह खासदार छत्रपती उदयनराजे भोसले देखील सक्रिय झाले आहेत. मात्र अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश ...

संतापजनक : समाजकंटक पर्यटकांनी तोडला तिकोना गडाचा दरवाजा

मावळ : ‘या मावळातून मावळून तू कधीचं गेला रं… माझ्या राजा रं… माझ्या शिवबा रं’ अशीच दुःखी भावना सद्या प्रत्येक गडप्रेमी आणि शिवभक्तांची आहे. ...

‘ज्या मुलीवर अत्याचार झाले, ती संस्कारित नव्हती का?’ भाजप आमदाराच्या वक्तव्यावर साधला निशाणा

मुंबई : मुलींवर संस्कार नसल्यानं बलात्काराच्या घटनांत वाढ होत आहे, असं बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशातील बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी यांनी ...

‘गिरीश महाजनांची अनेक गुपितं माझ्याजवळ, त्यामुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या’

जळगाव : राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने केलेल्या गौप्य स्फोटामुळे जळगावसह महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी, ‘माजी मंत्री गिरीश महाजन ...

जेईई ऍडव्हान्सचा निकाल जाहीर; देशात महाराष्ट्राचा चिराग फलोर अव्वल

पुणे : देशात कोरोनाच्या थैमानामुळे यंदा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. तर कोरोनाचा धोका बघता एप्रिल, मे मध्ये होणाऱ्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या ...

जेईई ऍडव्हान्सचा निकाल जाहीर; देशात महाराष्ट्राचा चिराग फलोर अव्वल

पुणे : देशात कोरोनाच्या थैमानामुळे यंदा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. तर कोरोनाचा धोका बघता एप्रिल, मे मध्ये होणाऱ्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या ...

‘…त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत?’ शिवसेनेचा कंगनावर जहरी घणाघात

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. एम्स हॉस्पिटलने सुशांतने आत्महत्याच केली असे शिक्कामोर्तब केले ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!