महाराष्ट्र
पंतप्रधान मोदी कोणत्याच राज्यांसोबत भेदभाव करू शकत नाहीत : चंद्रकांत पाटील
मुंबई : महाराष्ट्रामध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील ...
“वैदयकीय परीक्षा रदद करणे किंवा ऑनलाईन घेणे नियमानुसार संयुक्तिक ठरत नाही”, – अमित देशमुख
लातूर: सध्या कोवीड१९ प्रादुर्भावाची परिस्थिती आहे, हे जरी खरे असले तरी या कारणास्तव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ...
मोदीजी, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती ? प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका
मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. ...
‘मुंबई केंद्राला अडीच लाख कोटी देते किमान याचे भान ठेवून वादळग्रस्तांसाठी मदत करा’
मुंबई : महाराष्ट्रामध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील ...
राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन वाढणार ? मुख्यमंत्री ठाकरेंच सूचक विधान !
रत्नागिरी : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या ...
‘देवेंद्रजी…काय राव तुम्ही थेट दुष्काळी भागात लोकांच्या मदतीला पोहोचता’
मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं ...
‘या’ कारणामुळे मोदींनी गुजरातला तात्काळ मदत जाहीर केली ; फडणवीसांचा खुलासा
रायगड : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं ...
एकनाथ शिंदेंकडून सिंधुदुर्गवासियांना मदतीचा हात; ६ गाड्या सिमेंट पत्रे मुंबईतून रवाना
मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं ...
बारावीची परीक्षा घेता मग तुम्ही दहावीची का घेत नाही? ; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षी पासून राज्यासह देशभरात कोरोना ...
गुजरातला एक हजार कोटीची मदत मग महाराष्ट्राला का नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल
मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं ...