महाराष्ट्र
‘मोदींमुळे ‘त्या’ एकरकमी चेकचे ७ हजार कोटी वाचले; आता ठाकरेंनी गरजूंसाठी आर्थिक पॅकेज द्यावे’
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र ...
महाराष्ट्र कोरोनामुक्तीकडे ; दिवसभरात २१ हजार ८१ रुग्ण झाले कोरोनामुक्त
मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात ...
‘…म्हणून काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्धच्या आंदोलनाचं नाटक केलं’
मुंबई : रविवारी राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येने लाखाचा आकडा पार केला. आतापर्यंत 1,00,130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला ...
‘…म्हणून काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्धच्या आंदोलनाचं नाटक केलं’
मुंबई : रविवारी राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येने लाखाचा आकडा पार केला. आतापर्यंत 1,00,130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला ...
‘महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या लाखापार’
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या एक लाखापेक्षा अधिक झाली आहे. आघाडी सरकारला कोरोना हाताळणीसाठी सक्षम धोरण आखता ...
‘महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या लाखापार’
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या एक लाखापेक्षा अधिक झाली आहे. आघाडी सरकारला कोरोना हाताळणीसाठी सक्षम धोरण आखता ...
संतापजनक : समाजकंटक पर्यटकांनी केली तोरणा किल्ल्याच्या बुरुजाची नासधूस
वेल्हे : महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परकीय गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी व स्वराज्याची निर्मितीचे बळ हे याच गडकिल्ल्यांमधून मिळाले होते. छत्रपती शिवाजी ...
संतापजनक : समाजकंटक पर्यटकांनी केली तोरणा किल्ल्याच्या बुरुजाची नासधूस
वेल्हे : महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परकीय गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी व स्वराज्याची निर्मितीचे बळ हे याच गडकिल्ल्यांमधून मिळाले होते. छत्रपती शिवाजी ...
मराठा आरक्षणाबाबत चार वर्षांपूर्वी दाखल केलेली ‘ती’ याचिका न्यायालयात प्रलंबित
औरंगाबाद : शासनाने आरक्षणाची मर्यादा तातडीने वाढवून मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा यासाठी चार वर्षांपूर्वी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत ...
खूशखबर ! अवघ्या दोन दिवसांत केरळातून मान्सून महाराष्ट्रात झाला दाखल
मुंबई : दक्षिणेकडील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे मागील आठवड्यात श्रीलंकेच्या आसपास मान्सूनचा वेग मंदावला होता. त्यामुळे केरळात मान्सून दाखल व्हायला तीन दिवस विलंब झाला. पण ...