महाराष्ट्र
‘डोस नसताना लसीकरण केंद्र का उघडले? महाराष्ट्राचा आदर्श घ्या!’, कोर्टाने केजरीवाल सरकारला खडसावले
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस हा निर्धारित वेळेत उपलब्ध करून देऊ शकत नसाल, तर मग एवढ्या तावातावाने लसीकरण केंद्र का सुरू ...
वय ११, एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया १५ किमीचे अंतर पोहून केलं पार ! उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मुंबई : महाराष्ट्राला ऐतिहासिक, कलेचा आणि कर्तृत्वाने नाव जगाच्या पाठीवर गाजवणाऱ्या व्यक्तींचा परिसस्पर्श लाभला आहे. अशाच उज्वल भविष्य असलेल्या नव्या पिढीच्या साहसाचे आणि कर्तृत्वाचे ...
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णय
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने तीन मोठे निर्णय घेतलेत. स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय ...
आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांच्या खात्यात राज्य सरकार ५ लाख रुपये जमा करणार !
मुंबई : कोविडमुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत ...
‘राज-उद्धव एकत्र येणार ?’ राज ठाकरेंच्या ‘त्या’ उत्तरानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत नेहमीच चर्चा होते. राज ठाकरे यांना ...
राजकीय गोटात भेटीचं सत्र सुरूच; आज खडसे ‘या’ शिवसेना नेत्यासह पवारांना भेटले
मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ...
मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, आम्ही फक्त ५ वर्षे सत्तेसाठी नाही तर २५ वर्षांसाठी एकत्र आलोय – नवाब मलिक
मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आजारपणातून बरे झाल्यानंतर ही पहिलीच बैठक असल्याने ...
पवारांच्या भेटीनंतर फडणवीसांच सत्तांतराबाबत भाष्य; आता राष्ट्रवादीनेही सोडलं मौन
मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ...
लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी आता शरद पवार इन ऍक्शन; सीरमशी संवाद साधणार
मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत ...
करायचं तेव्हा मोदींच कौतकही केलं, मात्र आता वाईट वाटतंय – राज ठाकरे
मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर यंदा ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने गेलं असलं तरी कोकणातील ...