महाराष्ट्र

‘जसं 370 कलम हटवलं, तसंच…’; संजय राऊत यांची थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने पाठवलेल्या शिफारशींच्या प्रस्तावावर अजूनही निर्णय झालेला नाही. यासंबंधी त्वरित निर्णय घेणे हे राज्यपालांचे घटनात्मक ...

मुंबई महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना दिलासा !

मुंबई : भारतासह जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. २०२० सह २०२१ च्या सुरुवातीला देखील कोरोना रोगाने देशात थैमान घातल्याने हजारो लोकांना प्राण गमवावा ...

परप्रांतीयांना राज्यात येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

मुंबई: परप्रांतीयांना राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी सरकारने अट घातली आहे. राज्यात प्रवेश करण्यासाठी दोन डोस घेतल्याचे ...

परप्रांतीयांना राज्यात येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

मुंबई: परप्रांतीयांना राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी सरकारने अट घातली आहे. राज्यात प्रवेश करण्यासाठी दोन डोस घेतल्याचे ...

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कशी पार पडणार प्रवेश प्रक्रिया

मुंबई : गेल्या वर्षी पासून कोरोनाने देशासह राज्यात हाहाकार माजवला आहे, कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांवर मोठा परिणाम झाला असून प्रवेश प्रक्रियांबाबत देखील मोठा गोंधळ ...

‘हमीभाव नाही तर हमखास भाव देण्यावर भर’; मुख्यमंत्र्यांनी केलं ई-पीक पाहणी प्रकल्पाचं लोकार्पण

मुंबई : येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ...

‘हमीभाव नाही तर हमखास भाव देण्यावर भर’; मुख्यमंत्र्यांनी केलं ई-पीक पाहणी प्रकल्पाचं लोकार्पण

मुंबई : येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ...

‘युवासेना’ प्रमुख आदित्य ठाकरेच; वरुण सरदेसाईंचा चर्चांना पूर्णविराम!

औरंगाबाद: ‘युवासेना आज महाराष्ट्रातील शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहचली आहे. आणि या पाठीमागे आदित्य ठाकरेंचे नेतृत्व आहे. आजची युवासेना हि त्यांच्या ...

देशात २४ तासात आढळले ४० हजार नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली: देशात २४ तासात नव्या ४० हजार १२० रुग्णांची भर पडली आहे. तर ५८५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ४२ हजार २९५ रुग्ण ...

अखेर शाळांच्या फी कपातीवर शिक्कामोर्तब ! विरोधकांच्या टीकेनंतर राज्य सरकारने जीआर काढला

मुंबई : सुप्रीम कोर्टाने राजस्थानप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शाळेतील १५ टक्के शुल्क कमी करण्याचे आदेश दिले होते. तसेच कोरोना काळात केलेली फी वाढ रद्द करण्याचा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!