महाराष्ट्र
‘देशात जातीनिहाय जनगणनेचा कोणताच प्रस्ताव नाही’, केंद्राचे संसदेत स्पष्टीकरण
नवी दिल्ली : देशात जातीनिहाय जनगणना करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही, असे केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान समाजवादी पार्टीचे खासदार विशंभर ...
गोंधळात गोंधळ : १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला ठाकरे सरकारची स्थगिती
मुंबई : दोन दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने ग्रामीण भागातील पाचवी असूनचे पुढील वर्ग तर शहरी भागातील ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास ...
‘महाराष्ट्राचाच पंतप्रधान झाला पाहिजे असं मला एक टक्काही वाटत नाही तर…’, नितीन गडकरींचे स्पष्टीकरण
नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी देशाचे भावी पंतप्रधान व्हावे असे नेहमीच बोलले जाते. यावर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्राचाच पंतप्रधान झाला ...
‘महाराष्ट्राचाच पंतप्रधान झाला पाहिजे असं मला एक टक्काही वाटत नाही तर…’, नितीन गडकरींचे स्पष्टीकरण
नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी देशाचे भावी पंतप्रधान व्हावे असे नेहमीच बोलले जाते. यावर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्राचाच पंतप्रधान झाला ...
चिंता वाढली ; ४० हजार जणांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण
मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात ...
‘राज-उद्धवचं सांगू नका ; माझा मुलगा नगरपरिषदेच्या शाळेत शिकतोय’- बच्चू कडू
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले ...
‘राज-उद्धवचं सांगू नका ; माझा मुलगा नगरपरिषदेच्या शाळेत शिकतोय’- बच्चू कडू
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले ...
‘तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार’, राज्य सरकारचा निर्णय
मुंबई: मोदी सरकारने खेलरत्न पुरस्कारातील राजीव गांधी यांचे नाव वगळून मेजर ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. आता याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी ...
महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
मुंबई : महाराष्ट्रात आज 5,609 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 59 ...
महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
मुंबई : महाराष्ट्रात आज 5,609 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 59 ...