महाराष्ट्र
‘पवारांनी खंजीर खुपसून स्वतःचा विकास करण्याचा मार्ग दाखवला’, भातखळकरांचा टोला
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते, ‘पवार कुटुंबियांनी विकासाचा मार्ग दाखवला’, त्यावर भाजपनेते अतुल भातखळकर यांनी उपाहासात्मक टोला लगावला आहे. ...
भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केल्याने आघाडीचे नेते अशोक चव्हाणांवर खूश
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केल्याने काँग्रेसनेते अशोक चव्हाणांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री ...
मेहुणे अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचंय – भास्करराव पाटील
नांदेड : नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर काल मतमोजणी पार पडली. काल सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत ६५ टक्के ...
ड्रग्ज प्रकरणावर मुख्यमंत्री बोलत का नाही?, राऊतांनी केला खुलासा; म्हणाले…
मुंबई : मागील काही दिवसांपासून ड्रग्जसंदर्भातील आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. परंतु असे असतांनाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्व प्रकरणावर शांत ...
लसीकरणाचा वेग कमी असलेल्या ४० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी उद्या साधणार संवाद
नवी-दिल्ली : झारखंड, मणीपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय अशा राज्यातील एकूण ४० जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग कमी झाल्यामुळे जी-२० परिषद आणि सीओपी-२६ हवामान परिषद ...
धर्मावरुन वानखेडेंना टार्गेट केलं जात असल्याच्या टीकेवर मलिकांचे उत्तर
मुंबई : मागील काही दिवसांपासून क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप ...
“इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यावर नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे दिसत आहे. सध्या आर्यन खान प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरूनआता ...
भाजपच्या उमेदवारचे डिपॉझिट कोणत्याही परिस्थितीत जप्त झाले पाहिजे – भुजबळ
देगलूर : राज्यात असलेले महाविकास आघाडी सरकार हे मजबुतीने उभे आहे. आणि आम्हीच देगलुरच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक ...
सणासुदीच्या काळात पुण्यात निकृष्ट दर्जाचा गहू-तांदूळ वितरीत केला जात असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप
पुणे : दिवाळी काही दिवसावर आलेली असताना सुद्धा सणासुदीच्या काळात पुणे शहरात निकृष्ट दर्जाचा तांदूळ आणि गहू वितरीत केला जात आहे बऱ्याच शहरातील रेशन ...
सर्वसामान्यांना दिलासा नाहीच! पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ
नवी दिल्ली : सततच्या वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीनंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या ...