मनसे
‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
मूंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या त्यांच्या नव्या घरात शिवतिर्थ याठीकाणी राहण्यासाठी गेले आहेत. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने राज ...
‘बेजबाबदार वक्तव्ये करु नका’, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
मुंबई : सध्या अनेक विषयांवर राजकीय नेते बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत. यातून पक्षाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ...
शरद पवारांचं दिल्लीत कोणी नाव पण घेत नाही; नारायण राणेंची टीका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी दौऱ्यादरम्यान नागपूरमधील पत्रकार परिषदेत पक्षाची ताकद वाढवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांच्या ...
‘भास्कर जाधवांची लायकी नाही कुणबी समाजावर बोलायची, लवकर जाहीर माफी मागा’
मुंबई : मुंबईतल्या कुणबी भवनासाठीच्या 5 कोटींच्या सरकारी निधीच्या बदल्यात दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतल्याचा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवर ...
शेतकऱ्यांची औलाद आहे…दडपशाहीला भीक घालणार नाही; रविकांत तूपकर आंदोलनावर ठाम
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तूपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरु केलं आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तूपकर यांनी ...
झूठ बोले कौआ काटे, अनिल बोंडे खोटारडे आहेत; नवाब मलिकांचा आरोप
मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अमरावतीतील भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून घणाघाती हल्ला केला आहे. ...
तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरता आणि आमच्यावरच…- संजय राऊत
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचं काम सुरु आहे, असा आरोप करत केंद्र सरकारवरा टीका केली आहे. आम्ही ...
तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरता आणि आमच्यावरच…- संजय राऊत
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचं काम सुरु आहे, असा आरोप करत केंद्र सरकारवरा टीका केली आहे. आम्ही ...
तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरता आणि आमच्यावरच…- संजय राऊत
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचं काम सुरु आहे, असा आरोप करत केंद्र सरकारवरा टीका केली आहे. आम्ही ...
‘शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद द्या, पण युतीचं सरकार स्थापन करा’
मुंबई : राज्यात शिवसेना- भाजपची युती तुटली आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणीची समीकरणंच बदलली. शिवसेना आणि भाजपमध्ये 50-50 फॉर्मुल्यावरुन मोठा वाद झाला. त्यानंतर मुख्यमत्रिपदावरुन झालेल्या ...