सर्दी
कोरोना रुग्णांच्या मृत्युप्रकरणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसात तक्रार
पणजी : गोव्यात परिस्थिती गंभीर होत असल्याचं चित्र आहे. पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये १५ रुग्णांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली असतानाच शुक्रवारी आणखी ...
आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
मुंबई : सध्या राज्यासह देशभरात कोरोनाचे संकट आहे. अशा काळात रुग्णांचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांकडून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. ...
चिंताजनक! देशातील १८ राज्यात रुग्णवाढीचा दर २० टक्क्यांहून जास्त
नवी दिल्ली : गेले काही दिवस २४ तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी ...
अमरावतीत दोन डॉक्टरांकडून रेमडेसिवीरचा काळाबाजार, सहा जण अटकेत
अमरावती : केवळ सहाशे रुपयांना मिळणारे रेमडेसिविर इंजेक्शन तब्बल १२ हजार रुपयांत विकल्याचा प्रकार दोन पोलिसामुळे समोर आला आहे. या कारवाईत दोन डॉक्टरांसह सहा ...
कोरोनाच्या खळबळजनक बातम्यांवर बंदी घालण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली
औरंगाबाद : कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती उद्भवली आहे. कोरोना संसर्गाने अनेकांचा बळी जातोय. तर काही ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा मृत्युला कारणीभूत ठरतोय. अशा परिस्थितीतही अनेक ...
कोरोनाच्या खळबळजनक बातम्यांवर बंदी घालण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली
औरंगाबाद : कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती उद्भवली आहे. कोरोना संसर्गाने अनेकांचा बळी जातोय. तर काही ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा मृत्युला कारणीभूत ठरतोय. अशा परिस्थितीतही अनेक ...
केंद्राचा कोविड रुग्णालयांना दिलासा, दोन लाखांवरील बिले रोखीने घेण्यास मुभा
नवी दिल्ली : देशभरात दोन लाखांवरील रोख व्यवहारांवर सरकारने बंदी घातली आहे. पण आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना काळात कोरोना रुग्णांना ...
केंद्राचा कोविड रुग्णालयांना दिलासा, दोन लाखांवरील बिले रोखीने घेण्यास मुभा
नवी दिल्ली : देशभरात दोन लाखांवरील रोख व्यवहारांवर सरकारने बंदी घातली आहे. पण आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना काळात कोरोना रुग्णांना ...
कोरोना योद्ध्यांप्रमाणे वकिलांना विमा कवच देण्याची मागणी
उस्मानाबाद : कोरोना संसर्गाने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे दररोज अनेकांचा मृत्यू होतोय. सध्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव वाढला आहे. कोरोना संसर्गापासून ...
यापुढे कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी आकारणार शुल्क
वर्धा : राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांचा अंत्यविधी निशुल्क करण्यात येत होता. पण यामुळे राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तिजोरीवर मोठा बोजा पडत ...