ठाकरे सरकार
कंगना रनौतविरोधात राष्ट्रवादी युवतीकडून पोलिसांकडे दोन तक्रारी
पुणे : एका मुलाखतीत देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरुद्ध पुणे सायबर पोलिसांत दोन तक्रारी आल्या आहेत. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य ...
एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी चुकीची-पन्नालाल सुराणा
सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. भाजपनेही यात सक्रिय सहभाग घेत कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. ...
‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव’ हीच सरकारची भूमिका; भाजपचा टोला
मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा ...
‘ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचं?’
मुंबई : राज्यात सध्या नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना सुरु आहे. मलिक आणि फडणवीस दोघांनी परस्परांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप-प्रत्यारोप केले आहेत. ...
‘ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचं?’
मुंबई : राज्यात सध्या नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना सुरु आहे. मलिक आणि फडणवीस दोघांनी परस्परांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप-प्रत्यारोप केले आहेत. ...
शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी-प्रवीण दरेकर
मुंबई : महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. महामंडळ आधीच तोट्यात असताना आता कोट्यावधींचा फटकाही बसला आहे. मागण्यासंदर्भात ...
शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी-प्रवीण दरेकर
मुंबई : महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. महामंडळ आधीच तोट्यात असताना आता कोट्यावधींचा फटकाही बसला आहे. मागण्यासंदर्भात ...
‘मुख्यमंत्री ठाकरेंनी माझे कौतूक केले, शरद पवारही माझ्या पाठिशी!’
परभणी : राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेत्यांची रोज एकमेकांवर चिखलफेक सुरु असून आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. मलिक आणि विधानसभेचे विरोधी ...
‘शेतकऱ्यांच्या समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच राजकीय चिखलफेक सुरू’
नांदेड : इंधनाच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळत नाही. विमा कंपनी दिवसाढवळ्या सरकारच्या तिजोरीवर- शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारत आहे. शेतकऱ्यांच्या ...
‘शेतकऱ्यांच्या समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच राजकीय चिखलफेक सुरू’
नांदेड : इंधनाच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळत नाही. विमा कंपनी दिवसाढवळ्या सरकारच्या तिजोरीवर- शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारत आहे. शेतकऱ्यांच्या ...