ठाकरे सरकार

असं कुठे असतं का किरीटजी? “स्वतःच नखाने मारून रक्त काढता मग..”, रुपाली पाटलांचा खोचक टोला

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर  शनिवारी खार पोलीस स्थानकासमोर हल्ला झाला होता. मात्र सोमय्या यांच्या हनुवाटीला झालेली जखम कृत्रिम असण्याची शंका ...

“…तर त्याचं मूळ मातोश्री आणि औषध देवेंद्र फडणवीस सरकार आहे”, सदाभाऊ खोत यांचा टोला

मुंबई: राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हनुमान चालीसा वाद, राज ठाकरे यांचे भाषण, राणा दाम्पत्याचा इशारा, भाजप नेत्यांवरील हल्ले तर आता भाजपची राष्ट्रपती ...

“देवेंद्र फडणवीस सरकारी रुग्णालयात बरे होतात आणि सरकारच्या…”, राम सातपुतेंचा ‘मविआ’वर हल्लाबोल

मुंबई: कोरोना काळात ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोना संसर्ग झाला होता. यापैकी १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. या उपचारांसाठी झालेला खर्च मात्र सरकारी ...

“देवेंद्र फडणवीस सरकारी रुग्णालयात बरे होतात आणि सरकारच्या…”, राम सातपुतेंचा ‘मविआ’वर हल्लाबोल

मुंबई: कोरोना काळात ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोना संसर्ग झाला होता. यापैकी १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. या उपचारांसाठी झालेला खर्च मात्र सरकारी ...

“कमी तिथे मोदी आणि मलई तिथे आम्ही”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला टोला

मुंबई: राज्याचा हक्काचा आणि दर्जेदार कोळसा राज्याला नियमितपणे मिळेल यासाठी पाठपुरावा करा. तसेच  उरण येथील गॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी तसेच पंतप्रधानांशी आपण ...

“…धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का?”, नितेश राणेंचा सवाल

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप धर्माच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोप मविआ ...

“गरजने वाले बादल बरसते नही! सत्तेत येऊन…”; भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई: राज्यातील भाजपच्या दोन-चार नेत्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आपल्याविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाया थांबणार नाहीत. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळातील भाजपच्या खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड ...

“राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करा”, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: राज्य सरकारी कर्मचारी राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा कणा असतात. त्यांच्या कार्यकाळातील सेवेची दखल आणि उतारवयातील निर्वाहाची तरतूद म्हणून या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्तिवेतन देण्यात यावे, ...

“…आणि पुढील पाच वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार”,संजय राऊतांचा दावा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (१८ मार्च) होळीच्या निमित्ताने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी बोलत असतांना राऊतांनी भाजपवर ...

विरोधकांच्या टीकेवर संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “सत्ता येत नसल्याने…”

नवी दिल्ली : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली असून रात्री १० च्या आत होळी पेटवण्याचे बंधन असणार आहे. तसेच परीक्षेची ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!