ठाकरे सरकार

“…ला सर्व स्तरातून विरोध होत असल्याचे शरद पवारांच्या लक्षात आले असावे”, फडणवीसांचा टोला

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत जोरदार विरोध केला. तसेच राज्याला ‘मद्यराष्ट्र’ बनवण्याचा ...

“वाईन शॉपवर अमृत शॉप लिहा”, चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई: सध्या राज्यभरात वाईनविक्री निर्णयावरून भाजपने आक्रमक भमिका घेतली असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार( NCP president Sharad Pawar) यांनी वाईन निर्णय मागे घेतला ...

सर्वसमावेशक महिला धोरणाचा अवलंब लवकरच-यशोमती ठाकूर

मुंबई : सर्वसमावेशक महिला धोरणाचा अवलंब करायचा आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची बैठक राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली. ...

ईएसआयसीच्या रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची तातडीने भरती करणार-राजेश टोपे

मुंबई : रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची (ESIC hospital to recruitment ) संख्या कमी असल्याने ती तत्काळ भरण्यासाठी  एम.पी.एस.सी. प्रमाणे किंवा थेट समुपदेश आणि मेरीट ...

“अमृता फडणवीस आमच्या सुनबाई”, ‘त्या’ ट्वीटवर नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधण्याचा त्या एकही ...

“अमृता फडणवीस आमच्या सुनबाई”, ‘त्या’ ट्वीटवर नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधण्याचा त्या एकही ...

राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा हर्षवर्धन पाटलांकडून विरोध; आंदोलनाचा इशारा

बारामती : ऊसाच्या बिलातून वीज बिलाची वसुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाचाच आता माजीमंत्री हर्षवर्धन पाटील (Former Minister Harshvardhan Patil) ...

‘ठाकरे’ सरकारमुळेच औरंगाबाद एलईडीच्या झगमगाटात उजळले-अंबादास दानवे

औरंगाबाद: राज्यात ठाकरे सरकार अतिशय चांगल्या रीतीने काम करत असून ठाकरे सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी भरघोस निधी शहरासाठी मिळाला असून येणाऱ्या काळात विविध विकास ...

‘ठाकरे’ सरकारमुळेच औरंगाबाद एलईडीच्या झगमगाटात उजळले-अंबादास दानवे

औरंगाबाद: राज्यात ठाकरे सरकार अतिशय चांगल्या रीतीने काम करत असून ठाकरे सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी भरघोस निधी शहरासाठी मिळाला असून येणाऱ्या काळात विविध विकास ...

“आता रं…लोचा झाला की”, वाईनविक्री निर्णयावरील विरोधकांच्या टीकेला रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर

मुंबई: सध्या वाईनसंबंधी निर्णयावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. राज्यसरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीचा (Wine Sale) प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्णयानुसार वाईन आता ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!