Share

महाराष्ट्र सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका

Published On: 

🕒 1 min read

सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे वळवला आहे. ठाण्यातील विहंग गार्डनच्या कथित बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी आणि बिल्डरचा १८ कोटी रुपयांचा दंड माफ केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याबद्दलची सविस्तर माहिती सोमय्या यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!