Share

“महाजेनकोचं नियोजन नीट नसल्यामुळे वीजटंचाई”- रावसाहेब दानवे

Published On: 

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर कोळश्याचा तुडवडा निर्माण झाल्याने वीज टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. तर हि परिस्थिती अनेक राज्यांमध्ये असल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं होत. त्यावर आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देत वीजटंचाईसाठी महाजेनकोला जबाबदार ठरवले आहे.

तसेच राज्याला नेहमीपेक्षा जास्त कोळसा दिला असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!