Share

Aditya Thackeray | गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे – आदित्य ठाकरे

Published On: 

नागपूर : दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार, जनता देखील हे बघत आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देतोय, पण तो अर्ज कुणी स्वीकारत नाही. हे सरकार दडपशाहीचे सरकार आहे. खोके सरकार गद्दारी पुढे नेत आहे, तसेच, गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. अशी टीका शिवसेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपुरात केली.तसेच,

तसेच, गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे. स्वतः अमर शहिद विजयभाऊ कापसे यांचे स्मृती प्रीत्यर्थ तान्हा पोळ्याच्या निमित्त दक्षिण नागपूर सुभेदार लेआऊट ला आले लहान मुलांच्या सोबत त्यांना भेट दिली. प्रामाणिक माणसाच्या मागे जनता ही उभी राहिल. महाराष्ट्रासाठी संधीचं सोनं करु. गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेज आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!