🕒 1 min read
सोलापूर : आपला मतदार संघ सुरक्षीत ठेवण्यासाठी सोलापूरचे पाणी पळवल्याचा आरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणानंतर उजनीच्या पाणी प्रश्नावरून सोलापुरचे पालकमंत्री बदलणार अशा चर्चांना उधाण आलं होतं.
यानंतर इंदापूरचे लोकप्रतिनिधी आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सोलापुरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
