Share

‘सरकार हरवले आहे… ‘माविआ’त राऊत, राठोड, लंके रोडरोमिओ भरले आहे’

Published On: 

मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर खोटक टीका करत एक कविता ट्विट केली आहे. सध्या राज्यभरात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप, म्हाडा, आरोग्य विभागाच्या परीक्षांची पेपर फूटी, शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम, एमपीएससीच्या परीक्षाबाबत घोळ, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न, मराठा आरक्षण आदी प्रश्नांवर सरकार उत्तर देत नसल्याने ‘सरकार हरवले आहे’, अशी कविता चित्रा वाघ यांनी केली आहे.

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची कविता ….
देशमुख, परब, मुश्रीफ
वसूलीचं व्यसन जडले आहे
सरकार हरवले आहे

राऊत, राठोड, लंके,
रोड रोमियो भरले आहे
सरकार हरवले आहे

#ST मागण्या
#MPSC भरती
मराठा #OBC आरक्षण
कित्येकदा
थोबाडावर पडले आहे
सरकार हरवले आहे

मंत्री, मुख्यमंत्री
आता
कणाहीन नेतृत्व उरले आहे
#MVA सरकार हरले आहे
हरवले आहे..!!

अशी कविता भाजपा नेते चित्रा वाघ यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!