🕒 1 min read
मुंबई : गेले दोन वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोना या महामारीच भयानक संकट सुरु होत. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे.
गेल्या २ वर्षांपासून सार्वजनिक सण-उत्सवांवर बंदी होती. कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना सण-उत्सवांचा आनंद घेता येत नव्हता. पण आता या वर्षी गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहर्रम हे सण धुमधडाक्यात साजरे करण्यात येणार आहेत. या वर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. हा महत्वाच्या निर्णय शिंदे सरकार कडून घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Urfi Javed | प्रत्येक मुलीला कुणीतरी म्हणतच की माझ्यासोबत झोपावं लागेल- उर्फी जावेद
- Rajni Patil : असंवैधानिक पद्धतीने घटनेची पायमल्ली केली जात आहे – रजनी पाटील
- Aditya Thackeray : “शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, हे लिहून घ्या”; आदित्य ठाकरेंनी केली मोठी भविष्यवाणी
- Viral Video : पॅडशिवाय बॅटिंग करायला मैदानात पोहचला बॅट्समन, नंतर घडली ‘अशी’ घटना; पाहा VIDEO!
- Aaditya Thackeray: ज्यांना खावून खावून अपचन झालं त्यांनी गद्दारी केली – आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
