Share

Jayant Patil । “१५ दिवस झाले तरी यांना सरकार स्थापन करता आले नाही”; जयंत पाटील यांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : अनेक ठिकाणी मागचा अनुभव हा आहे की नगराध्यक्ष एका बाजूचा आणि खालची पार्टी विरोधी बाजूची सगळ्या नगरपालिकेची ३ घेराव असतात. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे. या सरकारने हा निर्णय घेणं उचित आहे.

असे आम्हाला वाटत नाही. लोकांपर्यंत जायला १५ दिवस झाले यांना सरकार स्थापन करता आले नाही. १५ दिवस झाल्या नंतर देखील त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. महाराष्ट्रामध्ये पूर आणि अतिवृष्टी चे संकट यायला लागले आहेत. सरकार मध्ये फक्त २ जण आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही चिंतेची बात आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी सरकार स्थापन करून योग्य त्या पद्धतीने काम सुरू करायला पाहिजे होत. दोघे एकच आहेत. कोणत्या गोष्टी मध्ये सरकार अडकले आहेत हे नेमके समजत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!