Share

आमच्या नादाला लागू नका नाही तर बांबू लाविन – सदाभाऊ खोत

Published On: 

सांगली : उद्धव ठाकरे आणि शरद पवार सरकारकडून वसुलीसाठी इंधन दर कमी केले जात नाही, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. ते सांगली जिल्ह्यातील बनपुरी येथील मेळाव्यात बोलत होते.

 

या मेळाव्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत हेही उपस्थित होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनीही राज्यसरकार आणि सत्ताधारी नेत्यावर खरपूस टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!