नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना माझं भाषण समजलं नसेल म्हणून त्यांनी अश्या प्रकारचं वक्तव्य केलं असावं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“मला एवढच म्हणायचं होत कि, बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईचं स्वप्न शिवसैनिकांनी पायदडी तुडवलं, चुरचुर केलं. ते फक्त भ्रष्टाचारामध्येच राहिले म्हणून ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू. मुंबईतील लोकांनी मोदींवर विश्वास ठेवून मागच्या वेळेस शिवसेनेच्या लोकांना निवडून दिलं आहे. तुम्ही मोदींचे फोटो लावूनच निवडून आलात हे का विसरताय”, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं.
महत्वाच्या बातम्या:
- Yogi Adityanath| योगी आदित्यनाथ यांना शिरच्छेद करण्याची धमकी, दोन वर्षात 11वी वेळ
- Girish Bapat| देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यावर गिरीश बापट यांची प्रतिक्रीया, म्हणाले…
- Sushma Andhare| “राजकरणातील महाभारत मध्ये देवेंद्र फडणवीस तर कलयुगातील धृतराष्ट्र”, सुषमा अंधारे यांचा घणाघात
- Kalicharan Maharaj | हिंदुत्ववादी नेत्यांची सुरुवात शिंदे सरकार सत्तेत येऊन झाली- कालीचरण महाराज
- Vinayak raut | “काही दिवसांपूर्वी पर्यंत हातभट्टी, मटका चालवणाऱ्या गद्दारांनी आता…”; विनायक राऊत कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

