Video
अखेर प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार ऑनलाईन पद्धतीने जाहीर
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या १७ जून ...
“मुँह में राम, बगल में निजाम…” ; गजानन काळेंची आदित्य ठाकरेंवर टीका
मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येला पोहोचले आहेत. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेना आदित्य ठाकरेंना हिंदुत्वाचा चेहरा म्हणून सादर करण्याच्या ...
“मुँह में राम, बगल में निजाम…” ; गजानन काळेंची आदित्य ठाकरेंवर टीका
मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येला पोहोचले आहेत. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेना आदित्य ठाकरेंना हिंदुत्वाचा चेहरा म्हणून सादर करण्याच्या ...
केतकी चितळेवर राज्यभरात गुन्हा दाखल, चंद्रकांत पाटील म्हणाले…
मुंबई : राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती. राज्यभर तिच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. ...
राज्यसेभत केला तोच भूकंप विधानपरिषदेत करु – चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यात नुकतीच राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सहावी जागा जिंकण्यासाठी कोणाकडेच हक्काची पुरेशी मते नव्हती. मात्र भाजपने वेगवान हालचाली ...
आदित्य ठाकरे हे घाबरणारे नेते नाहीत – उदय सामंत
रत्नागिरी : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या अयोद्धा दौऱ्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती. सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या टीकेला उत्तर ...
मोहित कंबोज यांच्याकडून मुंबई सत्र न्यायालयाचे आभार!
मुंबई : संजय राऊत आणि नवाब मलिक यांचा सतत सलीम जावेदची जोडी असा उल्लेख करणारे भाजपा नेते मोहित कंबोज गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या रडारवर ...
चिखलात दगड मारायचं आम्ही सोडून दिलं आहे – संदीप देशपांडे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर आहेत. काल अयोध्येत शिवसैनिकांकडून हलगी आणि ढोल ताशा वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. ...
“दादा भुसे साहेब आमच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा…” ; रविकांत तूपकर यांचे आव्हान
बुलढाणा : संपूर्ण राज्यामध्ये खरिपाचा हंगाम आता सुरू होणार आहे. राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खतांच्या सोबत लिंकिंग खत विकण्याची जबरदस्ती कृषी केंद्र चालकांकडून होत आहे. ...
सामान्यांचे प्रश्न कॅाग्रेसच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना कळणार नाहीत – संतोष दानवे
जालना : औरंगाबादनंतर आता जालन्यातील पाणी प्रश्न तापणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज जालना शहरात ‘जल ...