🕒 1 min read
जालना : औरंगाबादनंतर आता जालन्यातील पाणी प्रश्न तापणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज जालना शहरात ‘जल आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला आहे.
यावेळी भाजप आमदार संतोष दानवे यांनी शिवसेना व कॉंग्रेसवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
