Travel

औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा!

औरंगाबाद: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतरही औरंगाबाद विभागातील एसटी कर्मचारी रुजू झालेले नाही. एसटीच्या त्रिसदस्यीय समितीकडून २२ जानेवारीनंतर येणाऱ्या अहवालाकडे एसटी कर्मचाऱ्यांचे ...

शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत होणार महामेट्रो; संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर वर्कऑर्डर देणार..!

औरंगाबाद:औरंगाबाद स्मार्ट सिटीने शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यासाठी आणि शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत मेट्रो रेल्वे आणि फ्लायओव्हरसाठी एकत्रित डीपीआर तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो ...

‘एसटी विलीनीकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करा’ शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!

औरंगाबाद: गेल्या २ महिन्यांपासून विलीनीकरण या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी लढा उभारला आहे. मात्र अजूनपर्यंत या लढ्याला यश आलेले नाही. राज्य शासन आपल्या निर्णयावर ठाम आहे ...

संपास दोन महिने पूर्ण; औरंगाबाद विभागातील ‘एसटी’चा गाडा ९०० कर्मचाऱ्यांवर..!

औरंगाबाद: ७ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या काळात औरंगाबाद विभागात तीन कोटींहून अधिक ...

सुनावणी होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी ठाम राहावे, सुनावणी रद्द झाल्यानंतर सदावर्तेंचे आवाहन

औरंगाबाद: एसटी विलीनीकरणाची आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. मात्र रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे काही प्रमाणात एसटीची चाके रुळावर येत आहेत. गुरुवारी १४१ ...

आम्हाला मरणाची परवानगी द्या; औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

औरंगाबाद: ‘सरकारकडून होणाऱ्या आर्थिक व मानसिक पिळवणुकीला आम्ही वैतागलो आहोत. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने आपण एस.टी. महामंडळाला राज्य शासनात विलीन करून सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ...

सुनावणीआधी सदावर्तेंचा एसटी कर्मचाऱ्यांना ‘बुस्टर डोस’..!

औरंगाबाद: एसटी कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यावर बुधवारी (दि.५) सुनावणी होणार आहे. याविषयी पुढील भूमिका ठरवण्यासाठी औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratna Sadavarte) यांची भेट ...

यवतमाळ रेल्वे स्थानकावर ‘शकुंतला’ बचाव सत्याग्रह

यवतमाळ : शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्या वतीने, यवतमाळ येथील रेल्वे स्थानकावर शकुंतला बचाव सत्याग्रह करण्यात आला. यावेळी यवतमाळकर शकुंतला रेल्वे प्रवासी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, ...

यवतमाळ रेल्वे स्थानकावर ‘शकुंतला’ बचाव सत्याग्रह

यवतमाळ : शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्या वतीने, यवतमाळ येथील रेल्वे स्थानकावर शकुंतला बचाव सत्याग्रह करण्यात आला. यावेळी यवतमाळकर शकुंतला रेल्वे प्रवासी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, ...

आपल्यामुळे एसटीचे ९ लाखांचे नुकसान; प्रशासनाच्या नोटिसा पाहून कर्मचाऱ्यांना भोवळ..!

औरंगाबाद: ‘बेकायदेशीर आंदोलनात सहभागी होऊन आपल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे नऊ लाखांचे नुकसान झाले आहे त्यामुळे या नोटिशीला उत्तर द्यावे अथवा एकतर्फी निर्णय घेतला जाईल’ ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!