Travel

हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत चालणार ‘या’ दिवशी- नितीन गडकरी

नागपूर: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत (The first ...

 महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना जोडणार सेमी हायस्पीड रेल्वे

मुंबई : कोणत्याही  मोठ्या शहरांचा ( महानगरांचा) जलद विकास होण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असते. महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे, ...

 महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना जोडणार सेमी हायस्पीड रेल्वे

मुंबई : कोणत्याही  मोठ्या शहरांचा ( महानगरांचा) जलद विकास होण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असते. महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे, ...

जळगावातील वाघूर धरणावर पक्षांची मांदीयाळी; रेषाळ बगळा, तपकिरी खाटीकचे दर्शन

जळगाव: जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त पक्षिमित्रांनी नुकतीच वाघूर धरण परिसरात पक्षी गणना केली आहे. त्यात ६८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. विशेषत: रेषाळ ...

केंद्र सरकारच्या PLI योजनेत TATA, Mahindra आणि Hyundai गाड्यांची निवड; Maruti यादीबाहेर

नवी दिल्ली : भारत सरकारने स्वच्छ इंधनांच्या वाहनात वाढ करण्यासाठी PLI योजने अंतर्गत भारतातील २० कार उत्पादक कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात प्रामुख्याने ...

इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘बॅटरी स्वॅपिंग धोरण’ राबवणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज बजेट सादर केले. गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनामुळे आर्थिकचक्र कोलमडले होते. त्यामुळे ...

Budget 2022 : पुढील आर्थिक वर्षात २५ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवणार- निर्मला सीतारामन

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. ...

औरंगाबादकरांसाठी खुशखबर; एसटी संपामुळे बंद पडलेली स्मार्ट बस पुन्हा होणार सुरु..!

औरंगाबाद: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडिच महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबादेतील स्मार्ट सिटी बससेवा २३ जानेवारीपासून वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू होणार आहे. आता बसच्या चालक ...

औरंगाबादकरांसाठी खुशखबर; एसटी संपामुळे बंद पडलेली स्मार्ट बस पुन्हा होणार सुरु..!

औरंगाबाद: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडिच महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबादेतील स्मार्ट सिटी बससेवा २३ जानेवारीपासून वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू होणार आहे. आता बसच्या चालक ...

अजून वेळ गेलेली नाही; माघारी फिरा, गुणरत्न सदावर्तेंचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन!

औरंगाबाद: दुखवट्यात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरणाच्या निर्णयानंतर राज्य शासनाचे कर्मचारी म्हणून नियुक्ती होईल. जे कर्मचारी कर्तव्यावर रुजू आहेत. त्यांचा विलीनीकरणानंतर विचार केला जाणार ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!