Travel
औरंगाबादेत दोन दिवसात एसटीचा एकही नवीन कर्मचारी रुजू नाही..!
औरंगाबाद: ७ नोव्हेंबर पासून सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजपर्यंत सुरू आहे. निलंबन, सेवा समाप्ती, बदली, पगारवाढ या सर्व कारणांमुळे रुजू झालेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांच्या ...
औरंगाबाद विभागात गेल्या २ दिवसात रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली माघार
औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस लांबतच चालला असून अजून पर्यंत शंभर टक्के कर्मचारी रुजू झालेले नाही. गुरुवारी (दि.२३) आत्तापर्यंत औरंगाबाद विभागात रुजू झालेल्या ...
औरंगाबाद स्मार्ट सिटी बस बंद; रिक्षाचालकांनी वाढवले भाडे, मुलांना शाळेत सोडण्यात पालकांची दैना..
औरंगाबाद: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा थेट परिणाम शहर बस सेवेवरही झालेला आहे. एसटीचा संप सुरू होण्याआधी साडेचारशे विद्यार्थ्यांनी बसचे पास काढलेले होते. त्याचप्रमाणे सोमवारपासून शहरातील ...
औरंगाबादेत एसटीची गाडी रुळावर; आज धावल्या १०१ बसेस, १७१ कर्मचारी रुजू
औरंगाबाद : गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता हळूहळू मिटतांना दिसत आहे. औरंगाबाद विभागात आज एकूण १०१ बस धावल्या असून २४६ ...
“एकीकडे कामावर या, म्हणता आणि दुसरीकडे बदल्या काय करता?” ; औरंगाबाद प्रशासनाविरुद्ध एसटी संपकरी संतप्त
औरंगाबाद : गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बुधवारी (दि.२२) तोडगा निघण्याची शक्यता आहे. उद्या होणार्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ...
योगी सरकारचे पाच वर्ष फक्त ‘ट्रेलर’ खरी फिल्म तर..’ नितीन गडकरींनी केले तोंडभरून कौतुक
लखनऊ : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर येथे रविवारी भाजपाच्या जन विश्वास यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यानंतर आपल्या भाषणात ...
योगी सरकारचे पाच वर्ष फक्त ‘ट्रेलर’ खरी फिल्म तर..’ नितीन गडकरींनी केले तोंडभरून कौतुक
लखनऊ : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर येथे रविवारी भाजपाच्या जन विश्वास यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यानंतर आपल्या भाषणात ...
२० डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे संपकऱ्यांसह प्रवाशांचे लक्ष
औरंगाबाद : एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी गेल्या ४५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी लढा उभारलेला आहे. आत्तापर्यंत अनेकांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आली. ...
२० डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे संपकऱ्यांसह प्रवाशांचे लक्ष
औरंगाबाद : एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी गेल्या ४५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी लढा उभारलेला आहे. आत्तापर्यंत अनेकांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आली. ...
सिल्लोड, गंगापूर, कन्नडला धावल्या ४८ बसेस; रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीस!
औरंगाबाद :एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी एसटी कामगारांनी गेल्या महिनाभरापासून संप पुकारला आहे. मात्र आता हळूहळू परिस्थिती सुधारत असून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड ...