Travel

भारतात प्रथमच येणार ‘या’ कंपनीची ‘लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह’ कार !

मुंबई: कोरोना नंतर उद्योग व्यवसाय उभारी घेत आहेत. यामध्ये वाहन उद्योगांमध्ये नवनवीन अद्ययावत वाहने बाजारपेठेत यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्याप्रमाणावर वापर ...

आता मिळावा 69 हजारांच्या डाऊनपेमेंटमध्ये ‘ही’ कार खरेदी करण्याची संधी !

मुंबई : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोक वाहन खरेदी करत आहे. यामध्ये ग्राहकांचा ऑफर आणि डीस्कउंट मध्ये वाहन खरेदी करण्याकडे कल असतो. तर आता अशीच ...

आ. किशोर जोरगेवार यांनी घेतली मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची भेट

चंद्रपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल हे आज चंद्रपूर जिल्हाच्या दौ-यावर असतांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत रेल्वे विभागा ...

‘सरकारने गांभीर्याने विचार करावा अन्यथा इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन उभे करणार’

पुणे: कोरोना नंतर महागाई आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालताना सामान्यांना कसरत करावी लागत असताना इंधनांची दरवाढ देखील लागोपाठ सुरूच आहे. या इंधन दरवाढीचा विशेषतः ...

‘मर्यादित काळासाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दिशाहीन, हास्यास्पद व निरर्थक’

मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी सूरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी हा निर्णय केवळ धूळफेक असून सकाळी 7 ते 11 ...

आता ‘हिरो मोटोकॉर्प’ बाजारात आणणार चारचाकी !

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी ‘हिरो मोटोकॉर्प’ ही आता दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना व्यतिरिक्त लवकरच आपले चार चाकी वाहन आणण्याच्या तयारीत ...

रेनोची ‘एसयूवी किगर’ भारतात लाँच; जाणून घ्या किंमत…

नवी दिल्लीः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या दरम्यान उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसल्याने अनेक उद्योग-व्यवसाय यांनी आपले उत्पादन थांबवली होती त्यामध्ये चार चाकी ...

इलेक्ट्रीक वाहनांना पर्यायी बॅटरी तंत्रज्ञान विकसित करण्याची गडकरींनी व्यक्त केली आवश्यकता

 नवी दिल्ली- वेगाने प्रत्यक्षात येत असलेल्या इलेक्ट्रीक वाहनांचे युग लक्षात घेऊन सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन ...

‘हा तर तुमचा तुघलकी कारभार’, महामंडळास स्मार्ट सिटी प्रशासनाचे प्रत्युत्तर

औरंगाबाद : शासन आदेशानुसार स्मार्ट सिटी बससेवेला शहरापासून २० किलोमीटरअंतरापर्यंत धावण्यास मुभा आहे. मात्र या शासन आदेशाला न जुमानता एसटी महामंडळाने स्मार्ट सिटी बससेवा ...

आता प्रवासात जास्तीच्या सामानाची चिंता नाही; रेल्वेने आणली नवी योजना !

नवी दिल्ली: प्रवासात जास्तीच समान नेण्याची चिंता असते कारण हे सामान गाडी मध्ये ठेवणे आणि पुन्हा घरी घेऊन जाणे मोठे जोखमीचे ठरते यासाठी अनेकांकडून ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!