Travel

वसुलीत औरंगाबाद आरटीओ कार्यालय ठरले नंबर ‘वन’!

औरंगाबाद : कोरोना काळात अनेकांना वसुलीसाठी मोठा फटका बसला आहे. मात्र यास औरंगाबाद आरटीओ कार्यालय अपवाद ठरले आहे. औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने १२० टक्के वसुलीचे ...

शिवाजीनगर भुयारी मार्गाची प्रतिक्षा लवकरच संपणार ; रेल्वे खात्याकडून १६ कोटींची मंजुरी!

औरंगाबाद : शहरातील बहुप्रतिक्षित शिवाजीनगर येथील प्रस्तावित भुयारी मार्गासाठी रेल्वेने १६ कोटी ५२ लाख रुपये मंजूर केले आहेत. याबाबत शपथपत्र रेल्वे खात्याच्या वतीने ॲड. ...

गणपती उत्सवासाठी वातानुकूलित विशेष गाड्या कोकणवासीयांसाठी उपलब्ध करण्याचा रेल्वेचा निर्णय

मुंबई –   दरवर्षी  गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या अधिक असते.कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासीयांची सोय लक्षात घेता गणपती उत्सवासाठी मुंबई ते कुडाळ दरम्यान ...

देशातील सर्वाधिक तोटा असणाऱ्या विमानतळांमध्ये ‘औरंगाबाद’ पहिल्या ५ मध्ये!

औरंगाबाद : कोरोना काळात अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र औरंगाबाद शहरातील चिकलठाणा विमानतळ हे देशातील सर्वाधिक तोटा असणाऱ्या विमानतळांच्या यादीत झळकल्याने चिंता व्यक्त ...

आरटीओच्या ताफ्यात तीन स्कॉर्पिओ वाहने ; मुख्यमंत्र्यांचा पुढाकार!

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयास तीन स्कॉर्पिओ वाहने वितरित करण्यात आली. ही वाहने बुधवारी (दि.२) आरटीओ कार्यालयाच्या ...

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये जाहीर केलेली मदत रिक्षाचालकांना मिळाली अनलॉकनंतर!

औरंगाबाद : ब्रेक द चेनमध्ये कडक निर्बंध लागू करतांना रिक्षा परमिटधारकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून राज्य सरकारने दीड हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले ...

आता पुण्यातून ‘या’ पाच शहरांमध्ये धावणार इलेक्ट्रिक एसटी; वाचा काय आहे खासियत !

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच प्रवाशांच्या लाडक्या एसटीने गेल्या वर्षी साठी पूर्ण केली आहे. या बदलत्या काळात एसटीचे रुपडे देखील पालटले असून ...

कन्नड घाटात कोसळली दरड, महामार्ग बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

औरंगाबाद : मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे मराठवाड्याला जोडणाऱ्या कन्नड (औट्रम) घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोळल्या आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या ...

‘नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम गतीने पूर्ण करा’, जयदत्त क्षीरसागरांचे दानवेंना साकडे

बीड : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे ३० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर ३० किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी तातडीने चाचणी ...

‘माझ्या नावात पटेल; सगळ्यांना पटेल अशीच कामे मी करणार’, प्रदेश सरचिटणीस अनिल पटेल यांची ग्वाही!

औरंगाबाद : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्यासारख्या साधारण अल्पसंख्यांकाच्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला प्रदेश समितीवर काम करण्याची जबाबदारी दिली. त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!