Health
फेक न्यूजमुळे करमाळ्यात खळबळ, चूकीच्या बातमीमुळे नागरिकांमध्ये घबराट
करमाळा – जगभरात हातपाय पसरलेला कोरोना सोलापूर शहरात दाखल झाला आहे. प्रशासन एकबाजूला हा विषाणू इतर भागात पोहचू नये यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे ...
बागायती कापुस लागवड ही येत्या १ जुन नंतरच करावी; शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे यावर्षी खरीप हंगामासाठी १ मे पासुन कापुस बियाणे उपलब्ध होणार आहे. परंतु मागील दोन वर्षाचा ...
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दुकाने उघडण्यास परवानगी द्या, शिवेंद्रराजेंची मागणी
सातारा : कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी देशभरात लॉक डाऊन सुरु असून किराणा माल, मेडिकल, भाजीपाला आणि दूध विक्री केंद्र वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने बंद ...
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दुकाने उघडण्यास परवानगी द्या, शिवेंद्रराजेंची मागणी
सातारा : कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी देशभरात लॉक डाऊन सुरु असून किराणा माल, मेडिकल, भाजीपाला आणि दूध विक्री केंद्र वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने बंद ...
‘३ मेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा वगळून सगळी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ...
परवानगी न घेता प्रवास करणाऱ्या महिलेसह नातेवाईक, रुग्णवाहिका मालक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : नागपूरहून खासगी रुग्णवाहिकेतून वर्ध्याला आलेल्या महिलेसह तिचे नातेवाईक, रुग्णवाहिका मालक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी न घेता नागपूरमधून वर्ध्याला ...
करोनाबाधितांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण खरंच वाढले आहे का ? जाणून घ्या सत्य
मुंबई : करोनाबाधितांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता २०.५७ टक्क्यांवर पोहोचले असून गेल्या २८ दिवसांमध्ये एकही रुग्ण न आढळलेले जिल्हे १५ झाले आहेत. तर ...
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना मुंबई महानगरपालिकेचा मात्र अक्षम्य हलगर्जीपणा…
मुंबई : कांदिवली पूर्व येथील अवघ्या 32 वर्षाच्या तरुणाचा Covid-19 ने मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मृत्यूची नोंद अद्यापावेतो महानगरपालिकेकडे न करण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा महानगरपालिकेच्या ...
‘सरकार आहात म्हणून महसूल वाढीच्या सूचना दिल्या , तुम्ही टीका करून नीच पात्रता दाखवलीच’
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन आहे. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद असल्याने सरकारचे उत्पन्न थांबले आहे. राज्यातील अर्थव्यवस्था मृत झाली आहे. यासाठी ...
दुरदर्शन वरील रामायणात श्रीरामांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने व्यक्त केली नाराजी
मुंबई : लॉक डाऊन मुळे संपूर्ण देश गेले महिनाभर बंद आहे. अनेक उद्योग, व्यवसाय व व्यापार देखील बंद आहेत. प्रत्येक राज्यातील प्रशासन व केंद्र ...