Health

अडचणी वाढल्या : लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात शनिवारी एका ७० वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात स्थानिक नागरिकांना बाधा नव्हती, मात्र परराज्यातील आठ ...

खुशखबर : आता दुरदर्शन सुरु करतंय सर्वांची लाडकी ‘हि’ मालिका!

नवी दिल्ली : संपूर्ण देशात गेले महिनाभर लॉक डाऊन चालू आहे. नागरिकांनी घरी राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे. यातच दुरदर्शन ने मात्र ...

साताऱ्यात ऑनलाईन कारभार ! जिल्हा परिषद शाळांमध्ये आता ऑनलाईन प्रवेश मिळणार

सातारा : देशभरात कोरोनाने कहर केला आहे. अचानक ओढवलेल्या या महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्या मुळे शाळा कॉलेज सह शिकवण्या देखील पूर्ण पाने ...

बेघर निवारा केंद्रातील रहिवाश्यांना मनपातर्फे मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण; मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांची संकल्पना

नागपूर : कामासाठी नागपूर शहरात आलेल्या व लॉकडाउनमुळे शहरातच अडकलेल्या नागरिकांसाठी मनपाचे बेघर निवारा केंद्र वरदान ठरत आहेत. निवारा केंद्रामध्ये आश्रयाला असलेल्या नागरिकांच्या आरोग्याची ...

बेघर निवारा केंद्रातील रहिवाश्यांना मनपातर्फे मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण; मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांची संकल्पना

नागपूर : कामासाठी नागपूर शहरात आलेल्या व लॉकडाउनमुळे शहरातच अडकलेल्या नागरिकांसाठी मनपाचे बेघर निवारा केंद्र वरदान ठरत आहेत. निवारा केंद्रामध्ये आश्रयाला असलेल्या नागरिकांच्या आरोग्याची ...

कृष्णा डायगोनोस्टिकस आणि खासदार डॉक्टर श्रीकांत फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महापालिका रुग्णालयांना 20 व्हेंटिलेटर प्रदान

ठाणे / कल्याण : ठाणे आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही महापालिका ...

चांगली बातमी ! औरंगाबादेत सहा जण कोरोनामुक्त

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सहा जणांची दुसरी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. त्यामुळे या सहा जणांना आज कोरोनामुक्त ...

टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना सामाजिक अंतराचे पालन करावे : गुलाबराव पाटील

मुंबई : कोविड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सामाजिक अंतराचे भान ठेवणे आवश्यक आहे. म्हणून टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना अनावश्यक गर्दी टाळावी तसेच पुरेसे सामाजिक अंतर राखून ...

टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना सामाजिक अंतराचे पालन करावे : गुलाबराव पाटील

मुंबई : कोविड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सामाजिक अंतराचे भान ठेवणे आवश्यक आहे. म्हणून टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना अनावश्यक गर्दी टाळावी तसेच पुरेसे सामाजिक अंतर राखून ...

कोरोनाचे युद्ध जिंकणारच हा विश्वास सार्थ ठरवू : पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद : कोविड – 19 (कोरोना) चे युद्ध नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या माध्यमातून कोरोनाचे युद्ध जिंकणारच हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेला ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!