Health
दुरदर्शन वरील रामायणात श्रीरामांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने व्यक्त केली नाराजी
मुंबई : लॉक डाऊन मुळे संपूर्ण देश गेले महिनाभर बंद आहे. अनेक उद्योग, व्यवसाय व व्यापार देखील बंद आहेत. प्रत्येक राज्यातील प्रशासन व केंद्र ...
क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर ; टीम इंडिया जाणार आफ्रिकेच्या दौऱ्यावर ?
मुंबई : भारतात क्रिकेटच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. कोरोनामुळे आयपीएलवर पाणी फेरल्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.मात्र आता भारतीय ...
क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर ; टीम इंडिया जाणार आफ्रिकेच्या दौऱ्यावर ?
मुंबई : भारतात क्रिकेटच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. कोरोनामुळे आयपीएलवर पाणी फेरल्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.मात्र आता भारतीय ...
राज्यातील तीन कोटी आठ लाख एपीएल केशरीकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानांमधून १.५६ लक्ष मे टन धान्याचे वितरण सुरू : भुजबळ
नाशिक : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य शासनाकडून तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्रती ...
लाॅकडाऊनच्या काळात देखील एच. आई. व्ही. बाधित व्यक्तींसाठी ए.आर.टी. कक्ष व औषधोपचारात सातत्य
बीड : महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था मुबई संचालित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड येथे कार्यरत असून या अंतर्गत जिल्ह्यातील ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कंटेंटमेंट परिसरात टाळेबंदीचे निर्बंध कडक राबवा- अजित पवार
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ताळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे ...
‘गावस्तरीय आरोग्य कर्मचारी हे जिल्हयातील खरे फ्रंटलाईन वॉरीअर्स’
गडचिरोली : कोरोना संसर्गाच्या धर्तीवर गडचिरोली जिल्हयात बाहेरून आलेल्या प्रवाशांची शोध मोहिम जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आली. राज्यात संचार बंदी लागू झाल्यापासून आत्तापर्यंत १९५०० प्रवाशांची ...
मरण स्वस्त तर जगणं महाग झालं….
अमोल हिप्परगे : कोरोना या जागतिक महामारीने जगभर थैमान घातले आहे. यातून आपला देश आणि राज्यही मागे राहिले नाही. इतर क्षेत्राप्रमाणे शेतकरी वर्गाला देखील ...
राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या अग्रलेखावरून निलेश राणेंची संजय राऊतांवर ‘शिवराळ भाषेत’ टीका
मुंबई : राज्यातील अर्थव्यवस्था मृत झाली आहे. यासाठी शासनाने मुंबईतील हॉटेल्स, खानावळ, पोळी-भाजी केंद्र सुरु करावीत जेणेकरून राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. तर महसुलात वाढ करण्यासाठी ...
अडचणी वाढल्या : लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण
लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात शनिवारी एका ७० वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात स्थानिक नागरिकांना बाधा नव्हती, मात्र परराज्यातील आठ ...