Agriculture

जोपर्यंत मदत नाही तोपर्यंत सरकारला जगू देणार नाही; भाजपाचा हल्लाबोल

मुंबई : मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मात्र शासनस्तरावरुन कोणत्याही उपाययोजना होत नाहीत यामुळे विरोधीपक्ष नेते आक्रमक झाले ...

नशिबाने प्रमुखाचा पोर त्या बोटीवर न्हवतं नाही तर…; निलेश राणेंची ठाकरे कुटुंबावर टीका

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने कारवाई करत अटक केली आहे. त्यावरुन शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊतांनी आजच्या सामना अग्रलेखातून ...

नशिबाने प्रमुखाचा पोर त्या बोटीवर न्हवतं नाही तर…; निलेश राणेंची ठाकरे कुटुंबावर टीका

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने कारवाई करत अटक केली आहे. त्यावरुन शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊतांनी आजच्या सामना अग्रलेखातून ...

‘माझा मुलगा तिथं असता तर आज तो जिवंत नसता; मुलाने शेतकऱ्याला चिरडलं नसल्याचा मंत्र्याचा दावा

चंदीगड : उत्तर प्रदेशातील चार शेतकरी आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रकरणी मिश्रा यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. ‘या संपूर्ण प्रकरणाला राजकीय ...

‘माझा मुलगा तिथं असता तर आज तो जिवंत नसता; मुलाने शेतकऱ्याला चिरडलं नसल्याचा मंत्र्याचा दावा

चंदीगड : उत्तर प्रदेशातील चार शेतकरी आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रकरणी मिश्रा यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. ‘या संपूर्ण प्रकरणाला राजकीय ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच मोठी घोषणा करतील- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

बीड : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांचं उभं ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार- राज्यमंत्री सत्तार

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने ...

सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या ...

पुढील चार-पाच दिवसात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता, सतर्क राहण्याचे आवाहन

औरंगाबाद :  हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांनी ...

पुढील चार-पाच दिवसात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता, सतर्क राहण्याचे आवाहन

औरंगाबाद :  हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांनी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!