Agriculture

…नाहीतर उद्यापासून महाराष्ट्रात काँग्रेस ‘जेल भरो’ आंदोलन करणार; पटोलेंचा मोदी सरकारला इशारा

मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. लखीपूर येथे मंत्र्याच्या गाडीने शेतकऱ्याला चिरडलं. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटायला निघालेल्या काँग्रेसच्या महासचिन प्रियंका ...

सरकारने कोणाचेही मुडदे पाडायचे, विरोधकांनी आवाज उठवला की, त्यांचे गळे आवळायचे- राऊत

मुंबई : लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर तसेच केंद्रावर टीकास्त्रांचा प्रहार करण्यास ...

‘स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’त शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या, याला ‘रक्त महोत्सव’ म्हणायचं का?’

मुंबई :लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर तसेच केंद्रावर टीकास्त्रांचा प्रहार करण्यास सुरुवात ...

ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसेना आमदार संतोष बांगर यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी

हिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पिक निघून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ...

नुकसान भरपाईसाठी जालन्यातील शेतकऱ्यांचा एल्गार, बैलगाडी, ट्रॅक्टरसह काढला मोर्चा

जालना : जिल्ह्यातील घनसावंगी इथल्या युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्य सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात ...

नुकसान भरपाईसाठी जालन्यातील शेतकऱ्यांचा एल्गार, बैलगाडी, ट्रॅक्टरसह काढला मोर्चा

जालना : जिल्ह्यातील घनसावंगी इथल्या युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्य सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात ...

वीजग्राहकांच्या सेवेला व वीजबिल वसुलीला सर्वोच्च प्राधान्य – नितीन राऊत

मुंबई : गेल्या दीड-दोन वर्षांपासून चक्रीवादळ, महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या वीजक्षेत्राची वाटचाल सुरु आहे. सध्या महावितरण कंपनी सुद्धा मोठ्या आर्थिक संकटात ...

वीजग्राहकांच्या सेवेला व वीजबिल वसुलीला सर्वोच्च प्राधान्य – नितीन राऊत

मुंबई : गेल्या दीड-दोन वर्षांपासून चक्रीवादळ, महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या वीजक्षेत्राची वाटचाल सुरु आहे. सध्या महावितरण कंपनी सुद्धा मोठ्या आर्थिक संकटात ...

शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडणाऱ्यांना फासावर लटकवा; सदाभाऊ खोत यांची मागणी 

सोलापूर –  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या हिंसाचारात ...

‘शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सरकार करत आहे’

मुंबई – उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये काँग्रेसच्या महासिचव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधी यांनी कलम १४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!