Agriculture
‘शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सरकार करत आहे’
मुंबई – उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये काँग्रेसच्या महासिचव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधी यांनी कलम १४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग ...
‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
नवी दिल्ली : लखीमपूर हत्याकांडावर आता शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच यूपी सरकारवर जोरदार टीका ...
‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
नवी दिल्ली : लखीमपूर हत्याकांडावर आता शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच यूपी सरकारवर जोरदार टीका ...
‘शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहे’
मुंबई – देशातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे धोरणच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आखले असून शेतकरी संपवण्याचे पाप केले जात आहे. बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर ...
‘शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहे’
मुंबई – देशातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे धोरणच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आखले असून शेतकरी संपवण्याचे पाप केले जात आहे. बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर ...
लखीमपूर घटनेची शरद पवारांकडून जालियानवाला हत्याकांडाशी तुलना, म्हणाले..
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लखीमपूरमधील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं धडक ...
‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
देगलूर – भारतीय जनता पार्टी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक जिंकेल आणि विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या राज्यातील महाविकास आघाडीला दाखवून देईल की, तुम्ही कितीही पक्ष एकत्र ...
‘भाजप सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू’, शरद पवारांची टीका
नवी दिल्ली : लखीमपूर हत्याकांडावर आता शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच यूपी सरकारवर जोरदार टीका ...
गुंडांना मंत्रिपद दिल्यावर देशाची हीच अवस्था होणार; टिकैत यांची योगी सरकारवर बोचरी टीका
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत झालेल्या हिंसाचाराने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांच्या फैऱ्या झडत आहेत. भारतीय किसान ...
गुंडांना मंत्रिपद दिल्यावर देशाची हीच अवस्था होणार; टिकैत यांची योगी सरकारवर बोचरी टीका
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत झालेल्या हिंसाचाराने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांच्या फैऱ्या झडत आहेत. भारतीय किसान ...