Agriculture

शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्याला १२२ कोटींचा निधी

मुंबई : अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानापाई राज्य सरकारने १२२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत ...

भाजप आमदारांसोबत केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बळीराजाला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे लवकरात लवकर प्रस्ताव द्यावा. या प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाढीव ...

तुटपुंजी मदत नको, मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज द्या; कराडांची राज्य सरकारकडे मागणी

औरंगाबाद : मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खुप मोठे आहे. या संदर्भात मी स्वत: दौरा केला आहे. अनेकांच्या जमीन खरडल्या गेल्या आहेत. तर उभे ...

दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत

लातूर : साई, नांदगाव, रायवाडी, नागझरी व जेवळी या गावांचा पॉवर ट्रांसफार्मर खराब झाल्यामुळे दोन दिवसापासून विद्युत पुरवठा बंद होता. हा पुरवठा पुर्ववत करण्यासाठी ...

कोरोना, तोक्ते, गारपीट; प्रत्येक संकटाच्या वेळी ठाकरे सरकारने थेट मदत केली- चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : गुलाब चक्रीवादळाने मराठवाड्यात दाणादाण उडविली आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरावून घेतला आहे. मात्र आतापर्यंत कोरोना महामारी, ...

अतिवृष्टीने मच्छिमारांचेही नुकसान, त्यांनाही मदत देण्यासाठी प्रयत्न करू- अब्दुल सत्तार

औरंगाबाद : मत्स्य व्यवसायासाठी सिल्लोड शहरात स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून मच्छिमारी करणाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन ...

अतिवृष्टीने मच्छिमारांचेही नुकसान, त्यांनाही मदत देण्यासाठी प्रयत्न करू- अब्दुल सत्तार

औरंगाबाद : मत्स्य व्यवसायासाठी सिल्लोड शहरात स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून मच्छिमारी करणाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन ...

रस्त्यावरून जातानाही शेतकऱ्यांच्या नुकसानीची दाहकता जाणवतेय-खा.संभाजीराजे

उस्मानाबाद : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मेहनतीने वाढवलेली पिकं हाता-तोंडाशी आली असताना आस्मानी संकटानं सारं काही हिरावून ...

रस्त्यावरून जातानाही शेतकऱ्यांच्या नुकसानीची दाहकता जाणवतेय-खा.संभाजीराजे

उस्मानाबाद : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मेहनतीने वाढवलेली पिकं हाता-तोंडाशी आली असताना आस्मानी संकटानं सारं काही हिरावून ...

उस्मानाबादच्या खासदार-आमदारांची आवाड शिरपुरा येथे भेट; नुकसानीची केली पाहणी

उस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या कळंब तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील नुकसानीची पाहणी केली. यावेळी खासदार निंबाळकर यांनी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!