Agriculture

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे- राजू शेट्टी

उस्मानाबाद : पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर सरकार मधील मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे, असा खोचक सल्ला स्वाभिमानी शेतकरी ...

उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीचा आढावा

औरंगाबाद : मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासंदर्भात मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकारच्या वतीने ...

उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीचा आढावा

औरंगाबाद : मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासंदर्भात मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकारच्या वतीने ...

अतिवृष्टी बाधित एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी ड्रोनद्वारे पंचनामे करा :  छगन भुजबळ

नाशिक – सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करणे आवश्यक असून पंचनामे करतांना एकही बाधित शेतकरी वंचित राहणार ...

उस्मानाबादेत उद्या ऊस परिषद; राजू शेट्टी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उतरणार मैदानात!

उस्मानाबाद : जिल्ह्यातील वाघोली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे ऊस परिषद घेणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब, उस्मानाबाद या तालुक्यांसह जिल्हाभरात मोठ्या ...

परभणीत भव्य क्रीडांगणासाठी कृषी विद्यापीठात मिळणार जागा, कृषी मंत्र्यांची मंजुरी

परभणी : परभणी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्यात यावे यासाठी खासदार संजय जाधव हे प्रयत्नशील होते. परंतु जागेचा प्रश्न उद्भवत होता. त्यासाठी कृषी ...

शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही- मुंडे

उस्मानाबाद : गेल्या १० दिवसात सलग पाऊस पडतोय. या सलग पडणाऱ्या पावसाने नुकसानीचे स्वरूप रोज बदलत चाललय. तरीपण नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून सुटणार ...

लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा आत्मसमर्पण कधी करणार? समोर आली मोठी माहिती…

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या आरोपात केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा अशिष मिश्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा आत्मसमर्पण कधी करणार? समोर आली मोठी माहिती…

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या आरोपात केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा अशिष मिश्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की, ‘कासव’ !

मुंबई – विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सरकारमध्ये चाललेय ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!