Share

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी –सुनिल तटकरे

Published On: 

वर्धा  : नाकर्त्या सरकारने राज्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळवले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले परंतु कर्जमाफीचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.त्यामुळे पहिल्यांदा सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने १ ते १२ डिसेंबरपर्यंत भाजप सरकारच्याविरोधात हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत आहे. आज ही पदयात्रा वर्धा जिल्हयातील सालोड-हिरापूर येथे आली आहे. या पदयात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे सहभागी असून सरकारविरोधी घोषणा देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!