Agriculture

नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन कालावधीतच मदत जाहीर करु- कृषीमंत्री

नागपूर : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ७ लाख १४ हजार ४२५ हेक्टरवर धानाची लागवड झाली आहे. काही ठिकाणी ...

कोकणचा ‘राजा’ मोहरायला लागला

टीम महाराष्ट्र देशा :  गेला आठवडाभर पडणाऱ्या गुलाबी थंडीत कोकणवासीय गारठायला लागले असताना या उबदार दुलईत आता ‘कोकणचा राजा’ मोहरायला लागला आहे. ‘ओखी’चे संकट टळल्यानंतर ...

आता राष्ट्रवादीचे माजी खासदार लाभार्थी; अर्ज न भरताच कर्जमाफीचा लाभ

टीम महाराष्ट्र देशा: सरकारच्या कर्जमाफी योजनेतल्या घोळांची मालिका काही थांबण्याच नाव घेत नाही. नुकतच कोल्हापूरातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी कोणताही अर्ज ...

बोंडअळीग्रस्त शेतक-यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत देणार – कृषीमंत्री

नागपूर : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतक-यांना बियाणे कंपन्यांकडून, विम्याद्वारे तसेच एनडीआरएफमार्फत मदत उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच, मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आत ...

बोंड आळीने नुकसान झालेल्या कपाशीचे पंचनामे करण्यास सुरूवात

परतूर: लोणी येथे आज कपाशीवर झालेल्या बोंड आळीच्या प्रदूर्भावणे कपाशीचे खूप मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा रोग जालना जिल्ह्या सह संपूर्ण राज्यात मोठ्या ...

मतदार तुम्हालाही सत्तेतून घालवतील- अजित पवार

नागपूर : कापसावरी बोंडअळी, धान पिकावरील तुडतुडा अशा रोगामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, कर्जमाफीच्या जाहीराती करण्यात सरकार समाधान मानत आहे. आज राज्यातील एक ...

गोसेखुर्दला निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

नागपूर : गोसेखुर्दचे पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये हरितक्रांती घडवू शकते. सध्या गोसेखुर्दमधून आसोलामेंढा प्रकल्पात पाणी सोडण्यात येत आहे. कालव्यानेच पाणी पोहोचत आहे. त्यामुळे ...

वृत्तपत्रात जाहिरात दिली तशी कर्जमाफी खरंच झालीये का ? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नागपूर: ‘३१ ऑक्टोबरला तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली की ३४ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. तशी ती खरंच झालीये का ते सांगा. स्टॅम्प पेपरवर लिहून ...

कर्जाचा बोजा उतरला; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू !

सातारा: सातारा जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या दोन भागात मोडणारा आहे, त्यातला एक हा सह्याद्रीच्या माथ्यावरचा आहे तर दुसरा भागा हा पर्जन्यमान छायेचा आहे. त्यामुळे या ...

थंडीमुळे दरात घट, डाळिंबाची आवक पोहोचली 20 हजार क्रेटवर

सोलापूर : थंडीमुळे येथील बाजार समितीमध्ये डाळिंबाच्या दरात घट झाली आहे. मात्र, आवक वाढली आहे. तीन आठवड्यांपूर्वी होणारी साडेसात हजार क्रेटची आवक सध्या १५ ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!