Agriculture

बार्शीच्या ‘आर्यन’ला ‘भैरवनाथ’ पावणार, साखर कारखाना चालवण्यास घेण्याची मंत्री सावंतांची घोषणा

विरेश आंधळकर: सोलापूर जिल्ह्य बँकेच्या ताब्यात असणारा बार्शी तालुक्यातील आर्यन साखर कारखाना चालवण्यास घेणार असल्याचं जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून ...

जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे उघडले

पैठणः जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्यानंतर धरणाचे रविवारी सायंकाळी चार दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्रीनंतर पुन्हा 12 दरवाजे उघडण्यात आले. या दरवाजांतून प्रत्येकी ...

मुंबई, अकोला, औरंगाबाद, धुळ्यात पावसाची जोरदार हजेरी

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या मुळे वसई, पालघर आणि भिवंडीसह अनेक भागांत पुन्हा पाणी ...

मुंबई, अकोला, औरंगाबाद, धुळ्यात पावसाची जोरदार हजेरी

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या मुळे वसई, पालघर आणि भिवंडीसह अनेक भागांत पुन्हा पाणी ...

मोदी – फडणवीसांनी मागवलेला पाकिस्तानी कांदा आम्हाला नको, आमच्या शेतक-यांना जगू द्या : विद्या चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तानच्या विरोधात मोदी – फडणवीस सरकार सतत गरळ ओकत असते. पाकिस्तानने पुलवामामध्ये भारतीय सैनिकांचे बळी घेतले. पण मोदी – फडणवीस ...

शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे सरकार नरमले, पाकिस्तानमधून कांदा आयातीवरून माघार

टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या ‘एमएमटीसी’कडून पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आली आहे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त पडसाद उमटले ...

उजनीचे पाणी नाही आले तर राजीनामा देऊ : संभाजी पाटील निलंगेकर

लातूर: लातुरात सातत्याने दुष्काळ निर्माण होत आहे. लातूरसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत असणे आवश्यक आहे. उजनी धरणातील पाणी आले तरच लातूरसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत निर्माण ...

उजनीचे पाणी नाही आले तर राजीनामा देऊ : संभाजी पाटील निलंगेकर

लातूर: लातुरात सातत्याने दुष्काळ निर्माण होत आहे. लातूरसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत असणे आवश्यक आहे. उजनी धरणातील पाणी आले तरच लातूरसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत निर्माण ...

उजनीचे पाणी नाही आले तर राजीनामा देऊ : संभाजी पाटील निलंगेकर

लातूर: लातुरात सातत्याने दुष्काळ निर्माण होत आहे. लातूरसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत असणे आवश्यक आहे. उजनी धरणातील पाणी आले तरच लातूरसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत निर्माण ...

शेतकऱ्यांसाठी कर्ज काढून फेडण्याचीही सरकारची कुवत : हरिभाऊ बागडे

बीड: केंद्र व राज्य शासन सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांप्रती सरकारचे धोरण मदतीचे आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी सरकारने कर्ज काढले; परंतु शेतकऱ्यांची ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!