Agriculture
ऊस गळपाचे पैसे मिळावेत म्हणून बॉयलरवर शोले स्टाईल आंदोलन
उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील शिला अतुल साखर कारखान्याने सहा महिन्यापासून ऊस गाळपाचे पैसे न दिल्याने नकुलेश्वर बोरगाव (ता. औसा) येथील शेतकऱ्यांना शोले स्टाईल आंदोलन ...
ऊस गळपाचे पैसे मिळावेत म्हणून बॉयलरवर शोले स्टाईल आंदोलन
उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील शिला अतुल साखर कारखान्याने सहा महिन्यापासून ऊस गाळपाचे पैसे न दिल्याने नकुलेश्वर बोरगाव (ता. औसा) येथील शेतकऱ्यांना शोले स्टाईल आंदोलन ...
एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना
टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद विभागातील व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत ...
एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना
टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद विभागातील व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत ...
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नवीन वस्त्रोद्योग घटकांना 10% भांडवली अनुदान
टीम महाराष्ट्र देशा : केंद्र पुरस्कृत TUF योजनेशी निगडीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नवीन वस्त्रोद्योग घटकांना 10% भांडवली अनुदान असे या योजनेचे नाव ...
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नवीन वस्त्रोद्योग घटकांना 10% भांडवली अनुदान
टीम महाराष्ट्र देशा : केंद्र पुरस्कृत TUF योजनेशी निगडीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नवीन वस्त्रोद्योग घटकांना 10% भांडवली अनुदान असे या योजनेचे नाव ...
पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा २५ किलोमीटरचा पायी मोर्चा
अंबाजोगाई : मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिक विमा देण्यास कंपनीकडून जाणिवपूर्वक टाळाटाळ होत असल्याने शेतकरी संतप्त झाले. परिसरातील चार गावांतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी विमा मागणीसाठी ...
जाणून घ्या बाजरी पिकांचे महत्त्व
टीम महाराष्ट्र देशा : बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना ...
पाकिस्तानला विरोध भाषणातचं, महाराष्ट्रात पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा
टीम महाराष्ट्र देशा: कलम ३७० तर इतर कारणांमुळे भारत व पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. मोदी सरकारच्या कलम ३७० हटवण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी ...
जामठी शिवारातील जंगलात हरणाची शिकार, हिंगोली तालुक्यातील प्रकार
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील जामठी शिवारामधील जंगलात हरणाची शिकार केल्याचा प्रकार रविवार सकाळी उघडकीस आला आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच त्यांनी पळ काढला. ...