Agriculture
मी जास्त कांदा खात नाही; सीतारामन लोकसभेत पुन्हा बरळल्या
टीम महाराष्ट्र देशा : ‘मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त ...
बाजारात नव्या कांद्याची आवक होऊनही वाढीव दरात उतार नाही
टीम महाराष्ट्र देशा– शेतकऱ्यांसाठी अनपेक्षित धनाची पेटी ठरलेला कांदा आता सामान्य ग्राहकांच्या डोळ्यांतून अश्रू आणत आहे. आधी हॉटेलांतून, नंतर भज्यांमधून आणि आता भाजीमधूनही कांदा ...
औरंगाबाद सिडको एन-1परिसरात दिसला बिबट्या
औरंगाबाद – शहरातील एन-वन परिसरात आज (मंगळवारी) पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना बिबट्या दिसला. त्यामुळे खळबळ उडाली असून, स्थानिकांनी लागलीच ही माहिती तत्काळ वन विभाग ...
हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीची घोषणा ?
टीम महाराष्ट्र देशा : येत्या १६ डिसेंबर पासून राज्यातील हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. त्यामुळे राज्यातील नवीन महाविकासआघाडीचे सरकार या अधिवेशनातून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ...
शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, खात्यात जमा होणार “इतके” पैसे
टीम महाराष्ट्र देशा : सत्तासंघर्ष आणि राजकारण यासाऱ्या गदारोळातून कायम वंचित असलेल्या शेतकरी वर्गासाठी दिलासा देणारे वृत्त आले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईचा ...
चाकूर तालुक्यात अकरा कोटींचा निधी
महाराष्ट्र देशा टीम: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानापोटी यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, मराठी मुळाक्षरांच्या अनुक्रमाने येणाऱ्या 22 गावांतील 11 ...
‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या’
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा अध्यक्षपदी सत्तारूढ महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे किसन कथोरे यांनी अध्यक्षपद निवडणुकीतून ...
विश्वासदर्शक ठरावात मनसे आमदार घेणार तठस्थ भूमिका
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीने सत्तास्थापन केली आहे. २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ ...
लातूरमध्ये आज पाणी परिषदेचे आयोजन
लातूर– जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतर्फे शनिवारी (ता. 30) व रविवारी (ता. एक) येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी विविध ...
जयभवानी’ उसाला 2400 रुपये भाव देणार
गेवराई : जयभवानी सहकारी साखर कारखाना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला. दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या हंगामात उसाला 2400 ...