Share

मी जास्त कांदा खात नाही; सीतारामन लोकसभेत पुन्हा बरळल्या

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही,’ निर्मला सीतारामन यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

बुधवारी ससंदेच्या सुरू असलेल्या सत्रात कांद्याच्या दरवाढीवर चर्चा करण्यात आली. सतत वाढत जाणारे कांद्याचे दर हे सरकारसाठीही चिंतेचा विषय ठरत आहेत. याचबाबत कांद्याच्या वाढत्या दराबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सवाल करण्यात आला.

यावेळी सीतारमन यांनी अजब गजब व्यक्तव्य केले. तसेच यावेळी सीतारामन यांनी ‘आपले कुटुंबीय कांदा, लसूणसारखे पदार्थ जास्त खात नसल्याचं,’ अजब स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, तुर्कीकडून ११ हजार टन तर इजिप्तकडून ६ हजार ९० टन कांदा आयात करण्यात येणार आहे. तसेच सीताराम यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून टीका होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1202424937325068289?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1202426309709717504?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!